वानखेडे स्टेडिअम

२०११ विश्वचषकातील धोनीचा विजयी षटकार ज्या ठिकाणी पडला होता, ती सीट होणार धोनीच्या नावावर?

ऑगस्ट 19, 2020

नवी दिल्‍ली। भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रसिद्ध शॉट हा २०११ मधील विश्वचषकातील अंतिम सामन्यात तत्कालीन कर्णधार एमएस धोनीने लाँग ऑनच्या वरून ठोकलेला विजयी षटकार आहे.....

वानखेडेवर २ खुर्च्या आता असणार राखीव, हा व्यक्ती घेऊ शकतो पत्नीसह कोणत्याही मॅचचा आनंद

जुलै 10, 2020

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावसकर आज आपला ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या या जन्मदिनी त्यांना मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच....

आणि आयपीएलमध्ये मुंबईकर चाहत्यांनी उडवली मुंबईकर खेळाडूचीच हुर्ये, कारण…

मे 18, 2020

भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकर याने आयपीएलबाबत एक महत्वाचे विधान केले आहे. आयपीएलमुळे प्रेक्षकांच्या वागणूकीत अमुलाग्र बदल झाल्याचे आगरकरने सांगितले आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणतो टॉस हरलो की खेळाडू देतात अशी वागणूक…

मे 9, 2020

आपल्या सर्वांना माहित आहे की, सध्या क्रिकेटपटू एकमेकांशी लाईव्ह चॅटमार्फत संवाद साधत आहे. अशाच प्रकारे भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज....

वानखेडे ऐवजी या मैदानावर होणार भारत विरुद्ध विंडिज चौथा वनडे सामना

ऑक्टोबर 12, 2018

मुंबई| भारत आणि विंडिज यांच्यातील 29 आॅक्टोबरला होणारा चौथा वन-डे सामना आता मुंबई क्रिकेट संघटनेच्या वानखेडे स्टेडियम होणार नसल्याचा निर्वाळा बीसीसीआयने दिला आहे. हा सामना....

वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांकडून गोळा करण्यात आलेल्या पैशांचे नक्की झाले काय ?

मे 31, 2018

मुंबई| मागील काही वर्षांपासून भारतीय क्रिकेट स्टेडीयम्सची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. प्रेक्षकांच्या हिंसात्मक व्यवहारामुळे असे करण्यात आल्याचे समजते. याआधी अशा प्रकारच्या काही घटना इडन....

श्रीलंकेची कडवी झुंज अपयशी; भारताचे श्रीलंकेला व्हाईटवॉश

डिसेंबर 24, 2017

मुंबई। भारत विरुद्ध श्रीलंका संघात वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या तिसऱ्या टी २० सामन्यात भारताने ५ विकेट्सने विजय मिळवत श्रीलंकेला ३ सामन्यांच्या या मालिकेत ३-०ने व्हाईटवॉश....

त्याला बाद करण्यासाठी लावले असे क्षेत्ररक्षण, परंतु झाली निराशा

नोव्हेंबर 13, 2017

मुंबई । वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या मुंबई विरुद्ध बडोदा संघातील रणजी सामन्यात काल अखेरच्या दिवशी सामना अनिर्णित राहिला. परंतु बडोद्याने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर ३....

सामना अनिर्णित राखण्यासाठी त्याने १०८ चेंडूत केल्या चक्क ८ धावा

नोव्हेंबर 13, 2017

मुंबई । वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या मुंबई विरुद्ध बडोदा संघातील रणजी सामन्यात काल अखेरच्या दिवशी सामना अनिर्णित राहिला. परंतु बडोद्याने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर ३....

रणजी ट्रॉफी: मुंबई विरुद्ध बडोद्याला ३ गुण

नोव्हेंबर 12, 2017

मुंबई। वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या मुंबई विरुद्ध बडोदा संघातील रणजी सामन्यात आज अखेरच्या दिवशी सामना अनिर्णित राहिला. परंतु बडोद्याने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर ३ गुण....

Previous