अरुणाचल प्रदेश
वनडे सामन्यात 500 धावा करणारा जगातील पहिला संघ, तो देखील भारतीय
देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाची मानली जाणारी विजय हजारे ट्रॉफी सध्या खेळली जात आहे. या स्पर्धेत सोमवार, 21 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू संघाने इतिहास घडवला. अरुणाचल प्रदेश संघासोबत....
स्वत:ची बातमी स्वत:च पेपरमध्ये लिहीणार कोण आहे तो खेळाडू
आपल्या कामाबरोबरच आपली आवड जपणाऱ्या व्यक्ती खूप क्वचित आढळतात. अनेकदा कामाच्या व्यापामुळे आपली आवड मागे पडते, पण अरुणाचल प्रदेशचा वेगवान गोलंदाज संदीप कुमार ठाकूर मात्र....
तब्बल ६ नवे संघ पुढील वर्षी रणजी स्पर्धा खेळणार
पुढील वर्षीपासून रणजी ट्रॉफी स्पर्धेत ईशान्येकडील ६ राज्यांचा सहभाग असेल अशी घोषणा बीसीसीआयच्या खेळ सुधारणा समितीचे प्रमुख रत्नाकर शेट्टी केली आहे. मेघालय, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम,....






