चेतन शर्मा
हार्दिक पंड्याच्या ‘त्या’ व्यक्तव्यांनी निवडकर्त्यांनाच ठरवले खोटे? वाचा सविस्तर
यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ (icc T20 world cup 2021) स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता ...
मराठीत माहिती- क्रिकेटर चेतन शर्मा
संपुर्ण नाव- चेतन शर्मा जन्मतारिख- 3 जानेवारी, 1966 जन्मस्थळ- लुधियाना, पंजाब मुख्य संघ- भारत, बंगाल आणि हरियाणा फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज गोलंदाजीची शैली- ...
कर्णधाराने जुगार खेळत गोलंदाजाला पाठवले चौथ्या क्रमांकावर; त्याने विरोधकांची पिसे काढत झळकावले शतक
सध्याच्या क्रिकेटमध्ये आपण पाहतो की, एखाद दुसरा खेळाडू सोडला तर, प्रत्येक फलंदाज आक्रमक फटके खेळण्याचा प्रयत्न करत असतो. जवळपास प्रत्येक संघ आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आपल्या ...
…आणि चेतन शर्मा यांच्यावर आली होती तोंड लपवून फिरण्याची वेळ, जाणून घ्या पूर्ण प्रकरण
कमी उंचीचा पण आपल्या चेंडूच्या वेगाने भल्याभल्या फलंदाजांना घाम आणणारा गोलंदाज. १९८७ सालच्या विश्वचषकात त्यांनी हॅट्रिक घेण्याचा कारनामा केला होता. अशी कामगिरी केली असूनही ...
माजी क्रिकेटपटू म्हणतोय, “निवडसमितीने विराट-रोहित वादाच्या आगीत तेल ओतले”
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (virat kohli) याने दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी खुलासा केला होता की, टी२० संघाचे कर्णधारपद सोडताना कोणीही त्याला रोखण्याचा ...
‘विराटला टी२० कर्णधारपद सोडू नको, असं सांगण्यात आले होते’, निवड समीती प्रमुखांकडून स्पष्टीकरण
शुक्रवारी (३१ डिसेंबर) भारतीय निवड समीतीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. ही घोषणा करताना निवड समीतीचे प्रमुख चेतन ...
विराटचे कर्णधारपद, तर अजिंक्यचे उपकर्णधारपद धोक्यात, बीसीसीआयने दिला इशारा
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना झाला. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका संघासोबत दोन हात करणार ...
बीसीसीआय सुधारणार बिहार क्रिकेटची दशा; ‘या’ दोघांवर सोपवली जबाबदारी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाच्या निवडकर्त्यांना विजय हजारे चषकादरम्यान बिहारला जाण्यास सांगितले आहे. याअंतर्गत मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा आणि त्यांचे साथीदार ...
शमीच नव्हे ‘या’ दिग्गजालाही करावा लागलेला चाहत्यांच्या रोषाचा सामना, स्वत:ला घरामध्ये केले होते कैद
टी२० विश्वचषक स्पर्धेतील सुपर १२ च्या सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाला १० विकेट्सने पराभूत केले. या पराभवाचे खापर काही चाहत्यांनी मोहम्मद शमी याच्यावर फोडले. पाकिस्तानविरुद्धच्या ...
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड करताना निवड समीतीने घेतले ‘हे’ ३ धक्कादायक निर्णय
युएईमध्ये येत्या १९ सप्टेंबर पासून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने रंगणार आहेत. ही स्पर्धा संपल्यानंतर १९ ऑक्टोबर पासून ते १४ नोव्हेंबर दरम्यान ...
चार वर्षांनंतर अश्विनचे टी२०त पुनरागमन; निवडीमागे कर्णधार, प्रशिक्षक किंवा निवडकर्ते नव्हे ‘या’ शिलेदाराचा हात
आगामी टी-२० स्पर्धेसाठी नुकतेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी (८ सप्टेंबर) आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला. यादरम्यान भारताचा अनुभवी फिरकीपटू गोलंदाज रवीचंद्रन ...
श्रेयस अय्यरला राखीव खेळांडूमध्ये ठेवून ईशान किशनला मुख्य संघात संधी देण्यामागे ‘हे’ आहे कारण
येत्या १७ ऑक्टोबर पासून यूएई आणि ओमानमध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी बुधवारी (८ सप्टेंबर) बीसीसीआयने १५ सदस्यीय खेळाडूंचा ...
शिखरला भारताच्या टी२० विश्वचषकाच्या संघातून बाहेर करण्याबद्दल मुख्य निवडकर्त्यांनी केला मोठा खुलासा
श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या शिखर धवनला आगामी टी २० विश्वचषक २०२१ साठी संघाबाहेरचा मार्ग दाखवण्यात आला आहे. विश्वचषकाच्या टी -२० संघात कदाचित ...
चार वर्षांनंतर भारताच्या टी२० संघातील अश्विनच्या निवडी मागचे खरे कारण आले समोर
आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाने नुकतेच बुधवारी (८ सप्टेंबर) आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला. यामध्ये भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनला ...
टी२० विश्वचषकासाठी अनुभवी चहलला का मिळाले नाही टीम इंडियात स्थान, मुख्य निवडकर्त्यांनी केले स्पष्ट
बीसीसीआयने बुधवारी (८ सप्टेंबर) टी -२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. ही संघ निवड करताना काही अश्चर्यकारक निर्णय घेण्यात आले आहेत. भारताकडून टी२०मध्ये ...