टीम इंडियाचा विश्वविक्रम
कानपूर कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी षटकारांचा जोरदार पाऊस, टीम इंडियाने केला विश्वविक्रम
कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि बांग्लादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचे दोन दिवस पावसामुळे रद्द करणयात आले. पहिल्या दिवशी केवळ 35 षटकांचा....






