परदेशात सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारे भारतीय कर्णधार
विराट कोहली ठरला परदेशात भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार!
अँटिग्वा। सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयमवर वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताने 318 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच....
कमी सामन्यात कर्णधार राहुन कोहली विक्रमांत धोनी- गांगुलीच्या पुढे
मेलबर्न। भारताने आज (३० डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात १३७ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे भारताने चार सामन्यांच्या कसोटी....





