बॉर्डर गावस्कर मालिका
रोहित-गंभीर यांच्यात सर्वकाही ठीक नाही, माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया....
2 दिवसांचा खेळ बाकी अन् 16 विकेट्स हातात! टीम इंडिया गाबा कसोटी वाचवू शकते का?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तिसरी कसोटी ब्रिस्बेनमधील गाबा येथे सुरू आहे. कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ....
गाबा टेस्ट पावसामुळे रद्द झाली तर टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? ताजं समीकरण जाणून घ्या
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून गाबा येथे खेळला जात आहे. मात्र या सामन्यात....
विराट कोहली गाबामध्ये पूर्ण करणार ‘अनोखं शतक’, सचिननंतर अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा खेळाडू!
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तिसरा सामना शनिवार, 14 डिसेंबरपासून गाबा येथे खेळला जाणार आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली....
“रोहित शर्माचं वजन जास्त आहे, तो मोठ्या कसोटी मालिकांसाठी फिट नाही”, माजी क्रिकेटपटूची सडकून टीका
कसोटी क्रिकेटमध्ये खराब फॉर्मशी झगडत असलेला भारतीय कर्णधार रोहित शर्मा सध्या क्रिकेट पंडितांच्या निशाण्यावर आहे. आता दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू डॅरिल कलिनननं रोहितवर हल्ला चढवला.....
काय सांगता! वेळेवर न आल्यामुळे या खेळाडूला सोडून निघून गेली टीम इंडिया!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 5 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका सुरु आहे. मालिकेचे दोन सामने झाले असून तिसरा सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जाणार आहे. ॲडलेडमध्ये एक दिवस....
बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारत कमबॅक कसा करू शकतो? हे 4 बदल करणे आवश्यक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांचा बॉर्डर गावस्कर मालिकेचा तिसरा सामना 14 डिसेंबरपासून गाबा येथे खेळला जाणार आहे. ॲडलेड कसोटीतील पराभवाचा भारतीय संघाला मोठा धक्का बसला....
ॲडलेडमध्ये इतिहास घडला! भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना फक्त इतक्या चेंडूत संपला!
ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय. ऑस्ट्रेलियानं हा सामना अवघ्या सात सत्रात 10 गडी राखून जिंकला. अडीच दिवसांच्या खेळात....
ॲडलेडमध्ये सर्वच फेल! या 3 खेळाडूंमुळे झाला भारताचा पराभव
ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा 10 गडी राखून पराभव झाला. गुलाबी चेंडूच्या या कसोटीत टीम इंडियाला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत चांगली कामगिरी करता आली नाही.....
चेतेश्वर पुजारानं सांगितलं भारतीय फलंदाजांच्या फ्लॉप कामगिरीमागचं कारण, म्हणाला…
सध्या जारी बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पर्थ कसोटीचा दुसरा डाव वगळता भारतीय फलंदाजी प्रत्येक प्रसंगी फ्लॉप ठरली आहे. ॲडलेड कसोटीबद्दल बोलायचं झालं तर, टीम इंडिया पहिल्या डावात....
भारतीय संघ पराभवाच्या गर्तेत, दुसऱ्या दिवशीही फलंदाजी फ्लॉप
ॲडलेड कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतानं दुसऱ्या डावात 4 गडी गमावून 128 धावा केल्या आहेत. टीम इंडिया पहिल्या डावात अजूनही 29 धावांनी मागे आहे.....
भारताला विकेटच मिळेना, ॲडलेड कसोटीवर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडच्या मैदानावर खेळला जात आहे. गुलाबी चेंडूनं खेळल्या जात असलेल्या या दिवस-रात्र कसोटीचा आज (6 डिसेंबर) पहिला....
भारताचा पहिला डाव 200च्या आत आटोपला; स्टार्कचा कहर, युवा नितीशचा एकाकी लढा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारपासून दिवस-रात्र कसोटी खेळली जात आहे. ॲडलेड येथे खेळल्या जात असलेल्या या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ 180 धावांवर ऑलआऊट झाला.....
अश्लील शेरेबाजी, असभ्य कमेंट्स… टीम इंडियाच्या सराव सत्रात चाहत्यांचं गैरवर्तन!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील सराव सत्रांमध्ये यापुढे चाहत्यांना येण्याची परवानगी मिळणार नाही. दुसऱ्या कसोटीपूर्वी संघाच्या सरावादरम्यान काही प्रेक्षकांच्या ‘अशोभनीय’ कमेंटमुळे खेळाडू त्रस्त....



















