भारताची प्लेइंग इलेव्हन
कानपूर कसोटीसाठी कशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन? सहाय्यक प्रशिक्षक नायर म्हणाले…
भारतीय क्रिकेट संघाला शुक्रवार पासून (27 सप्टेंबर) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा व शेवटचा सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकत भारतीय संघ....
INDvPAK| वेगवान गोलंदाजी फळीला मजबूत बनवेल ‘हा’ पठ्ठ्या, आवेशची घेईल जागा; स्वत:च दिलीय हिंट
भारतीय संघाला रविवारी (04 सप्टेंबर) पाकिस्तानविरुद्ध आशिया चषक 2022 मधील दुसरा सुपर-4 सामना खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला दोन मोठे झटके बसले आहेत. भारताचा....
INDvsPAK: भारताला आणखी एक धक्का, खुद्द द्रविडने सांगितलेय; प्लेइंग इलेव्हनबद्दलही दिलेत संकेत
रविवारी (04 सप्टेंबर) पुन्हा एकदा आशिया चषक 2022 मध्ये महामुकाबला रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघ दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आमने सामने येणार आहेत. सुपर-4....
बीसीसीआय त्याच्यावर अन्याय करतेय?, त्रिपाठीला पुन्हा दुर्लक्षित केल्याने भडकले चाहते; प्रतिक्रियांचा महापूर
भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात गुरुवारी (१८ ऑगस्ट) पहिला वनडे सामना खेळला गेला. हरारे येथे झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.....
कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत रोहितसमोर संघनिवडीचा पेच? हे आहेत पर्याय
रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली. या मालिकेत भारताने श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला. आता या दोन संघांमध्ये ४....
विराटने ती गोष्ट करावी, जी धोनी नेतृत्व करताना करायचा, हरजभजन सिंगचा सल्ला
टी-२० विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये रविवारी (३१ ऑक्टोबर) आमना सामना होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रात्री ७.३० वाजता आयोजित केला....
न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवायचा असल्यास ‘हे’ तीन निर्णय टीम इंडियासाठी ठरू शकतात फायदेशीर
टी२० विश्वचषकाची सुरुवात भारतीय संघाला विजयाने करता आली नाही. पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात....
टी२० विश्वचषकाचा अनुभव नसलेल्या ७ खेळाडूंची टीम इंडियात निवड, पण कामगिरी पाहून विरोधकांना फुटेल घाम
आगामी टी २० विश्वचषक १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केला आहे. विश्वचषकासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा बुधवारी (८....
ओव्हलवरील ऐतिहासिक विजयानंतरही भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ २ बदलांंची आवश्यकता
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील चौथा सामना भारताने १५७ धावांनी जिंकला असून भारतीय संघाने २-१ अशी आघाडी घेतली.....




















