भारतीय कबड्डी संघ

कबड्डीच्या मॅटवर भारतीय वाघांनी पाडला पाकचा फडशा! फायनलमध्ये धडाक्यात एंट्री

ऑक्टोबर 6, 2023

चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत शुक्रवारी (6 ऑक्टोबर) भारतीय कबड्डी संघ उपांत्य फेरीत खेळताना दिसला. सात वेळा एशियन गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या....

BREAKING: एशियन कबड्डीवर भारताचेच राज्य! इराणला मात देत 8 व्यांदा पटकावले विजेतेपद

जून 30, 2023

दक्षिण कोरियाची राजधानी बुसान येथे झालेल्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाने आपले विजेतेपद राखले. संघर्षपूर्ण झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इराणचा 42-32 असा पराभव करत....

BREAKING: इराणला पटखनी देत भारत एशियन कबड्डी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत, पवन-अस्लम चमकले

जून 29, 2023

दक्षिण कोरियाची राजधानी बुसान येथे सुरू असलेल्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाने आपला विजयरथ कायम राखला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारताने इराणचा 33-28 असा....

दक्षिण आशियाई स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाला दुहेरी सुवर्णमुकुट

डिसेंबर 9, 2019

नेपाळमध्ये सुरू असलेल्या १३ व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत आज कबड्डीचे अंतिम सामने पार पडले. पुरुष व महिला दोन्ही गटात भारतीय संघाने वर्चस्व राखत सुवर्णपदक पटकावले.....

टीम इंडियाचा कर्णधार अजय ठाकूरबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी

ऑगस्ट 8, 2018

-अनिल भोईर इंडोनेशिया येथे होण्याऱ्या १८ व्या आशियाई गेम्समध्ये भारतीय पुरुष कबड्डी संघाचे नेतृत्व चढाईपटू अजय ठाकूर करणार आहे. ज्या कबड्डी खेळात भारताचे वर्चस्व आहे....

एशियन गेम्स २०१८बद्दल कबड्डीपटू मोनू गोयतने व्यक्त केले रोखठोक मत

जुलै 26, 2018

18 आॅगस्टपासून 18 व्या एशियन गेम्सला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत गतविजेता भारतीय संघ सुवर्णपदक कायम राखेल असा विश्वास भारताचा स्टार रेडर मोनू गोयतने व्यक्त....

एशियन गेम्स २०१८: भारत कबड्डीत सलग आठवे सुवर्ण पदक मिळवेल, कर्णधार अजय ठाकूरने व्यक्त केला विश्वास

जुलै 19, 2018

पुढील महिन्याच्या 18 तारखेपासून 18 व्या एशियन गेम्सला सुरवात होणार आहे. या स्पर्धेत भारतीय कबड्डी संघ सलग 8 वे सुवर्णपदक मिळवेल असा भारताचा कर्णधार अजय....

‘इराण’ चे खेळाडू यंदा पेटवणार ‘रान’ ?

जुलै 18, 2017

भारतीय कबड्डी संघाचे आणि भारतीय कबड्डी खेळाडूंचे अधिराज्य कबड्डी खेळावर राहिले आहे. कबड्डीची कोणतीही जागतीक स्पर्धा असो भारत त्याचा विजेता असणार हे नेहमीचेच समीकरण असते.....