मोहम्मद अझरूद्दीन
विराट कोहली-रोहित शर्मा नाही, ‘या’ भारतीय फलंदाजाच्या नावावर आहे सर्वात जलद कसोटी शतकाचा रेकाॅर्ड
Indian batsman who scored the fastest century in Test cricket: कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतासाठी सर्वात जलद शतक करण्याचा रेकाॅर्ड माजी भारतीय फलंदाज मोहम्मद अझरुद्दीनच्या नावावर....
IND vs ENG: केएल राहुलकडे इतिहास रचण्याची संधी! ‘या’ दिग्गज क्रिकेटरचा ‘हा’ रेकाॅर्ड धोक्यात
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यावर खेळल्या जात असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत केएल राहुल शानदार प्रदर्शन करत आहे. शुबमन गिलनंतर तो या मालिकेत सर्वाधिक धावा....
Asia cup: भारत-पाकिस्तान सामन्यावरून वाद! गांगुलीचा पाठिंबा, तर हा दिग्गज भडकला, म्हणाला…
India vs Pakistan Asia Cup 2025: आशिया चषक 2025 चे वेळापत्रक जाहीर झाले असून, सामने यूएईमध्ये खेळवले जाणार हे निश्चित झाले आहे. मात्र, या स्पर्धेवरून....
इंझमामच्या प्रेक्षकांवर बॅट उगारण्याच्या घटनेबाबत विनोद कांबळीने सोडले मौन; म्हणतो…
१९९७ साली टोरंटो येथे सहारा चषकात भारत आणि पाकिस्तान संघात सामना पार पडला होता. विनोद कांबळीही त्या सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत होता. या मालिकेतील....
असा भारतीय खेळाडू जो २ सामन्यांमध्ये होता १२ वा खेळाडू, पदार्पण करताच ठोकली ३ शतके
आजपर्यंत क्रिकेट इतिहासात असे अनेक खेळाडू होऊन गेले, ज्यांनी आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये आपले नाव कमावले. परंतु त्यांना आपल्या देशाच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्यापूर्वी....
अझरुद्दीनच्या पत्नीमुळे प्रेक्षकांशी भिडला होता हा पाकिस्तानी खेळाडू; कोर्टामध्ये गेले होते प्रकरण
१९९७ साली टोरंटो येथे ‘आलू’ म्हटल्यानंतर पाकिस्तानचा माजी दिग्गज फलंदाज इंझमाम उल हक चांगलाच संतापला होता, त्या घटनेची चर्चा आजही चाहते आणि क्रिकेटपटू करतात. इंझमामची....
एकमेव भारतीय क्रिकेटपटू; ज्याने ठोकले करिअरच्या पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात शतक
क्रिकेट जगतात अनेक विक्रम बनतात. ज्यामध्ये पदार्पणाच्या सामन्यात शतक करणे असो किंवा पदार्पणाच्या सामन्यातच गोलंदाजाद्वारे हॅट्रिक विकेट घेणे असो, या विक्रमांमध्ये प्रतिभेबरोबरच नशीबाचीही साथ असणे....
दुर्दैवी क्रिकेटपटू! कसोटीत १९९ धावसंख्येवर बाद होणारे ‘हे’ २ शैलीदार भारतीय फलंदाज
कसोटी क्रिकेटमध्ये शतक, द्विशतक, त्रिशतक करणे ही फलंदाजांसाठी मोठी गोष्ट असते. तसेच, तो सामना खेळाडूसाठी जीवनातील अविस्मरणीय ठरतो. कोणत्याही फलंदाजासाठी ९९, १९९, किंवा २९९ धावांवर....
…म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मणला विश्वचषकात खेळता आले नाही; अखेर समोर आले कारण
नवी दिल्ली । भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने अनेकवेळा भारतीय संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतु त्याला एका गोष्टीची खंत नक्कीच आहे. ती अशी,....
वनडेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही शतक न ठोकू शकणारे ४ धडाकेबाज फलंदाज; ३ नावे आहेत भारतीय
वनडे क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलिया संघाने सर्वाधिक वेळा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. ऑस्ट्रेलियाने ५ वेळा विश्वचषक आपल्या खिशात घातला असून हा एक विक्रम आहे. सध्याच्या....
थेट सलमान खानच्या गर्लफ्रेंडबरोबर लग्न केले होते टीम इंडियाच्या माजी कर्णधाराने, पुढे…
बॉलिवूड आणि क्रिकेट जगताचे नाते फार काळापासून राहिले आहे. ते म्हणजे नवाब पतौडी आणि शर्मिला टागोर ते विराट कोहली आणि अनुष्का शर्मापर्यंत. ज्या-ज्या वेळी क्रिकेट-बॉलिवूडच्या....
प्रसादचा तो स्पेल इतका अफलातून होता की पाकिस्तानी खेळाडू म्हणतात…
भारत आणि पाकिस्तान संघाच्या खेळाडूंमध्ये अनेकवेळा वाद झाले आहेत. १९९६ च्या विश्वचषकात पाकिस्तान संघाचा फलंदाज आमिर सोहेल आणि भारतीय संघाचा गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांच्यामध्ये झालेली....
बीसीसीआयची ५ वर्षांची बंदी व १४ वर्षांचा वनवास सहन केलेल्या खेळाडूला मिळाले करोड रुपये
भारतीय संघाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांना अखेर १४ वर्षांनंंतर पेन्शन (निवृत्तीवेतन) मिळाली आहे. प्रभाकर यांच्यावर मॅच फिक्सिंगच्या आरोपानुसार ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली....
टेनिसपटू सानिया मिर्झाचे आहेत या क्रिकेट कर्णधारांशी कौटुंबिक संबंध
भारताची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा दोन वर्षांच्या प्रसूतीच्या रजेवरुन परतल्यानंतर २०२० मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी तयार होती. परंतु सध्या कोविड-१९च्या साथीच्या आजारामुळे ऑलिम्पिक पुढील वर्षापर्यंत....
१९९०मध्ये आयपीएल झाली असती तर हे खेळाडू झाले असते मालामाल
८० आणि ९०च्या दशकातील भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, ते कलागुणांनी श्रीमंत होते, काहींची स्वत:ची खेळाची खास शैली होती. तसेच काहीजणांमध्ये तर मनोरंजन करून मैदानात....








