राज लिंबानी
U19 WC Final । भारताचा बदला अपुराच! अंडर 19 वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून यंग इंडियाही पराभूत
भारताचा 19 वर्षांखालील संघ रविवारी आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळला. अंतिम सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचे आव्हान होते. विजयासाठी भारताला 254 धावांचे लक्ष्य मिळाले होते.....






