विश्वचषक २०११

yuvraj Singh

Video: युवराज सिंगने शेअर केला इन्स्टाग्राम विरूद्ध रिऍलिटी व्हिडिओ; सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंग याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. युवराज सिंगने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर ...

Yuvraj Singh On Rohit Sharma

ICC world cup final: ‘रोहित शर्मा नेहमीच…,’ युवराज सिंगचं भारतीय कर्णधाराबाबत मोठं वक्तव्य

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, रोहित शर्मा नेहमीच संघाचा ...

Indian Cricket Team

World Cup Semifinal: वीरेंद्र सेहवागचा टीम इंडियाला मोलाचा सल्ला; म्हणाला, ’11 खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी…’

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने 2023 विश्वचषकातील उपांत्य फेरीपूर्वी भारतीय संघाला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाला कोणतेही दडपण घेण्याची गरज ...

Rohit Sharma

World Cup Semifinal: ‘रोहित न्यूझीलंडविरुद्ध ठरणार…’, माजी खेळाडूची भारतीय कर्णधाराबद्दल मोठी प्रतिक्रिया

विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने ...

MS-Dhoni

विश्वचषक 2023च्या सामन्यासाठी Wankhede Stadium सज्ज, तुम्हालाही आठवेल 2011चा ‘तो’ खास क्षण

जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची क्रेझ पसरली आहे. भारतीय संघ यादरम्यान जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीपासून क्रिकेट जाणकार म्हणत आहेत की, ...

Sachin-Tendulkar-And-Virender-Sehwag

सचिनने पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकलं असतं, तर भारत हरला असता! सेहवागचा 2011 वर्ल्डकपविषयी मोठा खुलासा

भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपल्या अभियानाची सुरुवात दमदार केली ...

R-Ashwin-And-Gautam-Gambhir

अश्विनने 140 कोटी भारतीयांना सांगितली गंभीरची सत्यता; म्हणाला, ‘त्याने 2011च्या विश्वचषकात…’

भारतीय संघाने 2007चा टी20 विश्वचषक आणि 2011चा वनडे विश्वचषक जिंकला होता. या दोन्ही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू गौतम गंभीर याने मोठ्या ...

Yuvraj-Singh

विश्वचषक 2011मध्ये सचिनने दिलेला ‘विमानतळावर हेडफोन घालण्याचा’ सल्ला, युवराजचा खुलासा

भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग याची गणना जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये होते. युवराजने त्याच्या गोलंदाजी आणि फलंदाजीतून एकापेक्षा एक विक्रम नावावर केले आहेत. ...

Shubman-Gill

‘मलाही एकदा तरी…’, विश्वचषकात खेळण्याविषयी शुबमनची मन जिंकणारी प्रतिक्रिया, तुम्ही वाचली का?

भारतीय संघाचा स्टार युवा फलंदाज शुबमन गिल हा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. अलीकडेच पार पडलेल्या आशिया चषक 2023 स्पर्धेत त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित ...

वाढदिवस विशेष: एमएस धोनीच्या करियरची टाईमलाईन

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) हा सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याला केवळ भारतातूनच नाही, तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांकडून प्रेम मिळाले आहे. ...

Virat-Kohli-And-Sourav-Ganguly

सुट्टीच नाही! WTC गमावताच गांगुलीने भारतीय खेळाडूंना झाप झाप झापलं, म्हणाला, ‘धोनी-गंभीरसारखं 90-100…’

भारतीय संघाला डब्ल्यूटीसी अंतिम सामना लाजीरवाण्या पराभवासह गमवावा लागला. पुन्हा एकदा भारतीय फलंदाज महत्त्वाच्या सामन्यात सपशेल फ्लॉप ठरले. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दिलेल्या 444 धावांच्या ...

तब्बल 28 वर्षांनंतर भारताला विश्वविजेता बनवणारे 11 नायक सध्या करतात तरी काय? घ्या जाणून

बरोबर 12 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (2 एप्रिल) भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेला पराभूत करत 28 वर्षांनंतर वनडे विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. 30 वर्षीय एमएस ...

हे माहितीये का? 2011 वर्ल्डकप फायमलमध्ये दोन वेळा झालेला टाॅस? संगकारा ठरलेला व्हिलन

आज (2 एप्रिल) बरोबर 12 वर्षे झाली, भारतीय संघाने तब्बल 28 वर्षांनी आयसीसीचा 50 षटकांचा विश्वचषक जिंकला होता. 30 वर्षीय एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली ...

अविस्मरणीय सामना! गंभीर, धोनी ठरले विजयाचे शिल्पकार; 2011 ला भारताने दुसऱ्यांदा जिंकला विश्वचषक

भारतीय क्रिकेट इतिहासात अनेक गौरवशाली क्षण आहे. त्यातीलच एक म्हणजे 2011 साली भारतीय संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जिंकलेला विश्वचषकाचा अंतिम सामना. हा विश्वचषक जिंकून ...

‘तो’ नसता तर, अजूनही टीम इंडियाची दुसऱ्या वनडे विश्वविजयाची प्रतिक्षा कायमच असती…!

२ एप्रिल २०११, या तारखेचं इतिहासातील महत्व काय? असा प्रश्न विचारला गेला तर याचे उत्तर कोणालाही सांगता यायचं नाही. इतकच काय गुगल करण्याची तसदीही ...