सौरव गांगुली यांनी केलेले वक्तव्य
विंडीज विरुद्धच्या वनडे मालिकेत होणार द्रविड – रोहितच्या नव्या अध्यायला सुरुवात, बीसीसीआय अध्यक्षांनी दिल्या शुभेच्छा
येत्या ६ फेब्रुवारी पासून भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये वनडे (India vs west indies odi series) मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका सुरू....
भारतीय कसोटी संघातून रहाणे अन् पुजाराची होणार सुट्टी! बीसीसीआय अध्यक्षांच्या या वक्तव्याने दिले संकेत
भारतीय क्रिकेटमध्ये (Indian cricket team) गेल्या काही महिन्यात अनेक मोठे बदल झाले आहेत. विराट कोहलीने (Virat Kohli) तीनही स्वरूपात कर्णधार पदावरून माघार घेतली आहे. वनडे....
‘विराट’सेनेकडून निराशा! टी२० विश्वचषकातील कामगिरीवर गांगुलीने सोडले मौन
काही दिवसांपूर्वीच यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे यजमानपद बीसीसीआयकडे होते. तसेच या स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदासाठी....
काय सांगता! द्रविडच्या मुलाचा गांगुलीला एक फोन कॉल अन् ‘द वॉल’ बनला टीम इंडियाचा महागुरू
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. ही स्पर्धा मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांच्यासाठी शेवटची स्पर्धा ठरली. रवी शास्त्रींनंतर पुढील मुख्य प्रशिक्षक कोण?....
शास्त्रींचा पुस्तक प्रकाशन सोहळा की आयपीएल? अंतिम कसोटी रद्द होण्यामागील खऱ्या कारणाचा गांगुलीकडून खुलासा
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटी सामना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पार पडणार होता. परंतु कोरोनाच्या भितीने भारतीय खेळाडूंनी हा सामना खेळण्यास....
शेवटचा कसोटी सामना होणार की नाही? गांगुली म्हणाला, ‘आम्हाला माहित नाही…”
इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारतीय....
कोरोना पॉझिटिव्ह रिषभवर टीकेची झोड, बीसीसीआय अध्यक्षाचा बचावासाठी पुढाकार; दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
भारतीय आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये येत्या ऑगस्ट महिन्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर भारतीय खेळाडूंना....
ठरलं तर! ‘हाच’ दिग्गज श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघाचा महागुरु, गांगुलीचा शिक्कामोर्तब
भारत आणि श्रीलंका यांच्यात येत्या जुलै महिन्यात द्विपक्षीय मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन टी-२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.....













