२०१२ टी२० विश्वचषक
असा भारतीय क्रिकेटर ज्याला चक्क पाकिस्तानच्या मुलींनी केले होते प्रपोज
भारतीय क्रिकेट संघाने २००४ मध्ये केलेला पाकिस्तान दौरा म्हणजे एखाद्या चित्रपटाचे कथानक फिके पडेल असा होता. कारगिल युद्धानंतर भारतीय संघ प्रथमच पाकिस्तानमध्ये खेळणार होता. पाच....
दुखापती नसत्या तर, रवी रामपॉल वेस्ट इंडीजचा अव्वल गोलंदाज असता…!
वेस्टइंडीज क्रिकेटची ओळख म्हणजे आक्रमक फलंदाज आणि वेगवान गोलंदाज. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात असे फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही वेस्टइंडीज संघात होते. नव्वदच्या दशकात, आधुनिक क्रिकेटला....
टी-२० विश्वचषक २०१२ : क्रिकेट जगतातील रावडी संघाला गतवैभव मिळवून देणारी स्पर्धा
दिनांक ७ ऑक्टोबर २०१२… वेस्टइंडीज क्रिकेटसाठी हा एक मोठा आणि ऐतिहासिक दिवस होता. साठ-सत्तरच्या दशकात क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या वेस्ट इंडीज क्रिकेटला त्यानंतर मिळालेल्या खराब....







