Ashish Nehra

जगामागून येऊनही सर्वत्र सूर्याचाच डंका! माजी कोच म्हणे, ‘तो विराट, रोहित, हार्दिक अन् रिषभच्याही बरोबरीचा’

जुलै 27, 2021

गेल्या काही महिन्यांपासून सूर्यकुमार यादव हे नाव खूप चर्चेत आहे. इंग्लंड विरुद्ध झालेली टी-२० मालिका असो किंवा नुकतीच श्रीलंका संघाविरुद्ध पार पडलेली वनडे मालिका, सूर्यकुमार....

कोणाचे धडाकेबाज प्रदर्शन, तर कोणाचा मजेशीर स्वभाव; ‘या’ क्रिकेटपटूंचा तिरस्कार करणं खूपच कठीण

मे 23, 2021

क्रिकेट खेळाचे जगभरात एक वेगळाच चाहतावर्ग आहे. या खेळामध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या खेळासोबत खेळाडूवृत्तीमुळे जगभरातील चाहत्यांच्या मनात घर केले आहे. हे खेळाडू....

WTC अंतिम सामन्यात ‘ही’ तिकडी करेल न्यूझीलंडची पळता भुई थोडी; नेहराचा टीम इंडियाला गुरुमंत्र

मे 23, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या मोठ्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा....

‘बुमराह चांगला गोलंदाज आहे, पण सिराज बुमराहपेक्षाही उत्कृष्ट,’ भारतीय दिग्गजाचं मोठं भाष्य

एप्रिल 25, 2021

भारतीय संघातील जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो. कसोटी सामन्यात सर्वात जलद 50 बळी घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज आहे. हा....

KL-Rahul-Mayank-Agarwal

“आगामी सामन्यात शमीला सलामीला पाठवा,” कर्णधार राहुलच्या रणनितीवर भडकला भारतीय दिग्गज

एप्रिल 19, 2021

पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार केएल राहुल याला आपल्या वाढदिवसाच्या दिवशी पराभवाचा सामना करावा लागला आहे. रविवार रोजी (१८ एप्रिल) दिल्ली कॅपिटल संघाने पंजाब किंग्ज संघाला....

“म्हणून हार्दिक, सूर्यकुमार, ईशान हे मनिष पांडेच्या पुढे निघून गेले”, माजी क्रिकेटपटू बरसला

एप्रिल 15, 2021

काल (१४ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने, सनरायझर्स हैदराबाद संघाला ६ धावांनी पराभूत करत आयपीएल २०२१....

बापरे! आर अश्विनची पत्नी प्रितीने दिली होती नेहराजींना शिवी? स्क्रीनशॉट होतोय व्हायरल

फेब्रुवारी 1, 2021

भारताचा फिरकीपटू आर अश्विनची पत्नी प्रीती ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे बऱ्याचदा चर्चेत असते. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान तर तिने केलेल्या ट्विट्सला मोठ्या प्रमाणात....

भारताकडून मयंकसोबत ‘या’ खेळाडूने करावी ओपनिंग, माजी दिग्गजाचे मत

डिसेंबर 14, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबर पासून ४ कसोटी सामन्यांची बॉर्डर- गावसकर मालिका होणार आहे. या बहुप्रतिक्षित मालिकेपूर्वी भारतीय संघासमोर सलामीचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला....

मयंक आणि राहुलने करावी सलामीला फलंदाजी; ‘या’ माजी खेळाडूने सांगितला पर्याय

डिसेंबर 13, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका (बॉर्डर-गावसकर ट्रॉफी) १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भारताचा संघ या मालिकेसाठी पूर्ण तयारीत दिसतोय. मात्र, सामना सुरू....

‘खरा हक्कदार बुमराह!’ सामनावीर पुरस्कार इशानला दिल्यानंतर माजी खेळाडू भडकला

ऑक्टोबर 31, 2020

आयपीएल २०२० चा ५१ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. हा सामना मुंबईने ९ विकेट्सने जिंकला. या सामन्यात मुंबईचे वेगवान गोलंदाज जसप्रीत....

‘…तर राजस्थानने याआधीच प्ले ऑफमध्ये स्थान मिळवलं असतं’, माजी दिग्गजाचे वक्तव्य

ऑक्टोबर 31, 2020

इंडियन प्रीमियर लीगमधील 50 वा सामना शुक्रवारी (30 ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झाला. या सामन्यात राजस्थानने विजय मिळवला. या विजयासह राजस्थानच्या....

आयपीएलमध्ये एकही सामना खेळू शकणार नाही मुंबई इंडियन्सचा हा फलंदाज; या दिग्गजांनी केलाय दावा

सप्टेंबर 10, 2020

मुंबई । आयपीएल सुरू होण्यास जास्त वेळ शिल्लक नाही. याची सुरुवात 19 सप्टेंबरपासून चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्या सामन्यापासून होणार आहे. आतापर्यंत भारताचे....

आयपीएलमध्ये फलंदाजांना रडकुंडीला आणणारे ६ भारतीय गोलंदाज

ऑगस्ट 29, 2020

क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आयपीएलसारख्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजांच्या सरासरी आणि स्ट्राईक रेटपेक्षा त्यांच्या इकोनॉमी रेटला अधिक महत्त्व दिले....

एमएस धोनी एवढं खेळला; पण हे रेकॉर्ड करु शकला नाही, पंतने पहिल्या काही मॅचमध्येच केलाय हा कारनामा

ऑगस्ट 20, 2020

मुंबई । रिषभ पंतची तुलना एमएस धोनीशी करता येणार नाही, पण पंत बर्‍यापैकी हुशार आहे आणि प्रत्येकजण हे स्वीकारतो. भारतीय संघाचा माजी गोलंदाज आशिष नेहरा....

जेव्हा पंड्याने घेतल्या होत्या ३ चेंडूत ३ विकेट्स, तेव्हाची ‘धोनी रणनिती’ आली जगासमोर

ऑगस्ट 15, 2020

भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने २०१६सालच्या टी२० विश्वचषकातील त्या ऐतिहासिक सामन्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ज्यामध्ये भारताने बांग्लादेशला सुपर १०च्या अंतिम टप्प्याच्या जवळ पोहोचल्यानंतर....

Previous Next