India Champions Trophy Winner 2025
विराट कोहलीमुळे 14 वर्षाच्या मुलीचा मृत्यू? चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर देशभर शोककळा!
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा अंतिम सामना गेल्या रविवारी, 9 मार्च रोजी खेळला गेला, ज्यामध्ये भारताने न्यूझीलंडला 4 गडी राखून पराभूत करून इतिहास रचला. तो सामना दुबईमध्ये....
कोणीही रोहित-विराटला निवृत्त करू शकत नाही! महान भारतीय खेळाडूचे मत
भारतीय क्रिकेट संघाचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार रोहित शर्मानेही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिल्यानंतर त्याच्या भविष्याबद्दल एक विधान केले. रोहितने स्पष्ट केले होते....
क्रिकेटर की डान्सर? श्रेयस अय्यरच्या भन्नाट स्टेप्सवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस!
चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. हा सामना दुबईमध्ये झाला. भारताने चार विकेट्सनी विजय मिळवत विजेतेपद पटकावले. विजयानंतर श्रेयस अय्यर त्याच्याच....
क्रिकेटचा सोनेरी क्षण! या 7 भारतीय खेळाडूंनी पहिल्यांदाच आयसीसी ट्रॉफी जिंकून इतिहास रचला!
भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला चार विकेट्सने पराभूत करून यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले. न्यूझीलंडने भारताला जिंकण्यासाठी 252 धावांचे लक्ष्य दिले, जे टीम इंडियाने सहज साध्य....
IND vs NZ: गाैतम गंभीरच्या या तीन निर्णयामुळे टीम इंडिया चॅम्पियन बनली.?
टीम इंडिया पुन्हा एकदा चॅम्पियन बनली आहे. भारताने यापूर्वी 2024चा टी20 विश्वचषक जिंकला होता. आता आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी देखील जिंकली आहे. 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम....
भारताच्या ऐतिहासिक विजयावर गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया, पहिल्यांदा यांचे मानले आभार!
टीम इंडियाने दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले. याशिवाय, भारत एकदा संयुक्त विजेता देखील राहिला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतासाठी हा विजय ऐतिहासिक होता. टीम इंडियाच्या....
148 वर्षांत कोणी करू शकले नाही, ते रोहितने करून दाखवले!
भारतीय संघाने न्यूझीलंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने भारताला जिंकण्यासाठी 252 धावांचे लक्ष्य दिले, जे टीम इंडियाने सहज साध्य केले.....
“हा केवळ विजय नव्हे, भारतीय क्रिकेटचा भक्कम पाया…”, विजयानंतर विराटची भावनिक प्रतिक्रिया
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट कोहलीने स्पष्ट शब्दांत सांगितले की त्याचे उद्दिष्ट फक्त आयसीसी ट्रॉफी जिंकणे नाही, तर भारतीय क्रिकेटचा उज्ज्वल भविष्याकडे प्रवास सुकर करणेही तितकेच....
रिटायर होणार? पहा समोर येत रोहितने काय दिले उत्तर!
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणणार असल्याच्या सर्व अटकळींना पूर्णविराम दिला. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित....
पाकिस्तानचा एकही व्यक्ती ट्रॅाफी द्यायला का नव्हता? पहा कुणी केलीय तक्रार
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबी चॅम्पियन्स ट्रॉफीचे अधिकृत यजमान होते. अर्ध्याहून अधिक सामने पाकिस्तानमध्ये खेळले गेले, परंतु भारताचे सर्व सामने दुबईमध्ये खेळले गेले, ज्यात अंतिम....















