India vs Australia Test Series
IND vs AUS: नितीश रेड्डी कसोटीत हा पराक्रम करणारा पहिला खेळाडू, 6 डावातच रचला इतिहास
भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नितीश रेड्डी हा सर्वात मोठा शोध ठरला आहे. पर्थ कसोटी सामन्यात पदार्पण केल्यानंतर, रेड्डीने आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही गोष्टींनी....
दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा सलामी करणार नाही! ॲडलेड सामन्यापूर्वी टीम इंडियाचा मोठा निर्णय?
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिकेला गेल्या आठवड्यात पर्थमध्ये सुरूवात झाली. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने शानदार प्रदर्शन....
हेड कोच गौतम गंभीर विरुद्ध कट केला जातोय? माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्यानं खळबळ
भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर प्रचंड दबावाखाली आहे. त्याच्या कोचिंगमध्ये टीम इंडियानं श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका आणि न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली.....
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी संघाला मोठा धक्का, रोहित शर्मानंतर हा अष्टपैलू खेळाडू मालिकेतून बाहेर?
IND vs AUS: भारतीय क्रिकेट संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. 22 नोव्हेंबरपासून....
“5-0 ने बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकू…” ऑस्ट्रेलियन दिग्गजाने टीम इंडियाला डिवचलं
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी प्रतिष्ठीत कसोटी मालिका बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू व्हायला अजून बराच अवधी बाकी आहे. पण तत्तपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे दावे प्रतिदावे सुरूच....
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला 22 नोव्हेंबर पासून सुरुवात
भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये प्रतिष्ठेच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या 5 कसोटी सामने होणार आहेत. या मालिकेपूर्वीच बीसीसीआय आपला संघ....
INDW vs AUSW । डी वाय पाटीलवर स्मृती-शेफालीचा धमाका, पहिल्या टी-20 ऑस्ट्रेलियालाविरुद्ध तितास साधू ठरली मॅचविनर
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील पहिला टी-20 सामना भारताने 8 विकेट्स राखून नावावर केला. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर तितास साधून हिने भारतासाठी जबरदस्त गोलंदाजी....
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना खेळणार होता अश्विन! पत्नीसोबत झालेली चर्चा
भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याची ताजी मुलाखत चर्चेचा विषय बनलेली आहे. अश्विनने या मुलाखतीत आपल्या पत्नीशी झालेली चर्चा देखील सांगितली आहे. आयपीएल....
विराट-स्मिथकडे डब्ल्यूटीसी फायनलमध्ये मोठी संधी, पाँटिंगसह ‘या’ भारतीय दिग्गजाचा विक्रम निघणार मोडीत!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 7 ते 11 जूनदरम्यान खेळला जाणार आहे. उभय संघांतील हा सामना लंडनच्या द ओव्हल स्टेडियमवर....
पाठीची सर्जरी… नको रे बाबा! श्रेयस अय्यरचा शस्त्रक्रियेसाठी नकार, म्हणाला…
भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे शस्त्रक्रियेला सामोरे जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळल्यानंतर श्रेयस अय्यर वनडे मालिकेत मात्र दुखापतीमुळे खेळू शकला नाही. शस्त्रक्रियेसाठी....
IND vs AUS । मिचेल स्टार्कविरुद्ध खास रणनीतीसह उतरणार रोहित आणि कंपनी, वाचा सविस्तर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका शेवटच्या टप्प्यात आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक विजय मिळवला. तिसरा आणि शेवटचा सामना 22 मार्च....
संघ बांधनीत विराट कमी पडला? आरसीबीला ट्रॉफी जिंकता न येण्याचे कारण स्वतः ख्रिस गेलनेच सांगितले
वेस्ट इंडीजचा दिग्गज अष्टपैलू ख्रिस गेल नेहमीच तोडफोट फलंदाजीसाठी ओळखला गेला. आयपीएलमध्येही त्याने अनेक वर्ष सक्रिय सहभाग घेतला. विराट कोहली याच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर....
ब्रेट लीने सांगितले टीम इंडियाचे भविष्य, डब्ल्यूटीसी फायनल आणि वनडे विश्वचषक कोण जिंकणारा वाचाच
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये दोन्ही संघानी एक-एक विजय मिळवला आहे. तिसरा आणि निर्णायक सामना बुधवारी (22 मार्च)....
‘आता सवय झालीये…’, बुमराहविषयी हे काय बोलून गेला कर्णधार रोहित शर्मा, वाचा सविस्तर
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्या वनडे सामन्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मागच्या मोठ्या काळापासून संघातून बाहेर आहे.....
‘आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे…’, भारतीय खेळपट्टीला नावे ठेवणाऱ्यांना सचिनचे सडेतोड उत्तर
नुकतीच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका पार पडली. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांचा निकाल अवघ्या तीन दिवसांमध्ये लागला. खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्याने दोन्ही संघांच्या....



















