Kapil Dev
या शतकानंतर जडेजा खऱ्या अर्थाने झाला ‘सर’! कपिल, धोनी यांच्या यादीत समावेश
इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताच्या रिषभ पंत (Rishabh Pant)आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी....
तब्बल ३६ वर्षानंतर एजबस्टन कसोटीमध्ये बुमराहमुळे घडू शकतो ‘तो’ योगायोग
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात १ जुलैपासून कसोटी सामना खेळला जाणार आहे. या कसोटी सामन्याची प्रतिक्षा फक्त दोन्ही संघातील खेळाडूच....
बुमराह असेल भारताचा नवा कर्णधार, कपिल देवने रचलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी
भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला एकमात्र कसोटी सामना, तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. इंग्लंड आणि भारत....
‘त्या’ एतिहासिक सामन्याचे तिकीट पाहून कपिल देव भावुक
२५ जून १९८३ रोजी लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने विंडीजविरुद्ध ट्रॉफी जिंकून जगाला चकित केले. प्रवासाच्या आशेने तो विश्वचषक खेळण्यासाठी इंग्लंडला गेल्याचे अनेक....
आता खेळाडूंवर लाखो रुपये खर्च करणारे बीसीसीआय, १९८३च्या विश्वविजेत्या खेळाडूंना द्यायचे फक्त ‘इतका’ पगार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय हे सध्या क्रिकेटजगतात सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून प्रसिद्ध आहे. इतर देशांच्या खेळाडूंच्या तुलनेत भारतीय क्रिकेटपटू जास्त श्रीमंत असतात.....
जेव्हा विश्वचषक जिंकल्यानंतर विरोधी संघाकडून दारु उधार घेत ‘कपिल पाजीं’नी केले होते सेलिब्रेशन
भारतात क्रिकेट म्हणजे सर्वकाही असल्याप्रमाणे आहे. इथे कुठेही जाल तिथे तुम्हाला क्रिकेटची चर्चा ऐकण्यास मिळते. भारतात क्रिकेटबद्दल एक वेगळेच वेडेपण आहे. विश्वचषकासारख्या सामन्यावेळी तर,अगदी लोक....
‘त्याला’ आराम कसकाय दिला?, संघ व्यवस्थापनावर कपिल देव भडकले
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जाते. परंतु सध्या रोहित त्याच्या प्रतिभेनुसार खेळताना दिसत नाहीये. आयपीएल २०२२ मध्ये त्याचे प्रदर्शन खूपच....
अवघ्या १७ धावांवर पडलेल्या ५ विकेट्स, मग कपिल पाजींनी खिंड लढवत ठोकल्या होत्या नाबाद १७५ धावा
भारतीय संघाने १९८३ साली कपिल देव यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा वनडे विश्वचषक उंचावला होता. त्यावेळी २४ वर्षीय युवा खेळाडू कपिल देव यांनी इंग्लंडमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व....
‘तो एखादा सामन्यांत चालतो प्रत्येकवेळी नाही’, भारताच्या यष्टीरक्षकावर कपिल देव नाराज
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सला अंतिम सामन्यात पोहोचवले. सॅमसनने कर्णधाराच्या रूपात चांगले प्रदर्शन केले असेल, तरी त्याचे वैयक्तिक प्रदर्शन....
ज्या दाऊदला पाहून सर्वांची टरकते, त्याला कपिल पाजींनी शिकवलेला चांगलाच धडा, काय होता तो किस्सा?
दाऊद इब्राहिम. एक असं नाव जे लहानपणापासून आपल्या सर्वांच्या कानावर पडत आलेय. त्याचे काही मोजकेच फोटो आपण पाहतो. गुन्हेगारी असो, राजकारण असो, बॉलीवूड असो नाहीतर....
टी२० विश्वचषकासाठी ‘या’ ३ यष्टीरक्षकांमध्ये स्पर्धा, चिडलेल्या कपिल देव यांनी पंतला गृहीतही नाही धरले
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-२० सामना मंगळवारी (१४ जून) रिषभ पंतच्या नेतृत्वातील भारताने जिंकला. पहिल्या दोन सामन्यांमध्ये मिळालेल्या लागोपाठ पराभवांनंतर अखेर चाहत्यांच्या मनाला....
भारतरत्न! ‘हे’ ४ भारतीय खेळाडू होऊ शकतात देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित
तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, त्यासाठी तुम्ही आपले समस्त जीवन अर्पण केले असेल तर, तुमचा यथायोग्य सन्मान नक्कीच केला जातो. आपल्या क्रिकेटचच उदाहरण घेतलं....
‘असे अनेक खेळाडू येतात आणि गायब होतात!’, कपिल देव यांनी उमरानबद्दल केले मोठे विधान
सध्या संपूर्ण भारतभरात किंबहुना जगभरात एकाच वेगवान गोलंदाजाची चर्चा आहे, तो गोलंदाज म्हणजे उमरान मलिक. उमरानला लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी द्यावी अशी मागणी....
कोहली, राहुल अन् रोहितने खेळावर लक्ष द्यावे; कपिल पाजींनी तिघांना फटकारले
सध्याच्या भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. तरीही संघ प्रामुख्याने वरच्या फळीतील तीन खेळाडूंच्या अर्थात रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली यांच्या प्रदर्शनावर....
‘तर संघातील खेळाडू बदलावे लागतील’, कपिल देव यांनी रोहित, राहुल, विराटला सुनावले खडेबोल
भारतीय संघाने मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकात खूपच निराशाजनक प्रदर्शन केले. चालू वर्षाच्या शेवटी देखील टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारताला पहिला एकदिवसीय विश्वचषक....


















