वाढदिवस विशेष: सर्वाधिक फलंदाजांना शून्यावर बाद करणारा अवलिया, ज्याला संघ सहकारी म्हणायचे ‘कबूतर’
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाज असो वा फलंदाज, प्रत्येकजण आपली वेगळी ओळख निर्माण करायचा प्रयत्न करत असतो. त्यातही आपल्या खेळाचा ठसा कसा ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाज असो वा फलंदाज, प्रत्येकजण आपली वेगळी ओळख निर्माण करायचा प्रयत्न करत असतो. त्यातही आपल्या खेळाचा ठसा कसा ...
विश्वचषक २०२३ मधील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघ शुभमन गिलला डेंगू झाल्यामुळे त्याच्या अनुपस्थित मैदानात उतरला होता. पण तो आता ...
-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund) मुंबईचा संघ आणि त्यांचा देशांतर्गत स्पर्धांमधला दबदबा याबद्दल वेगळं काही सांगण्याची गरज नाही. गेली कित्येक वर्षे ...
-आदित्य गुंड तो जॉन अब्राहम बरोबर क्रिकेट खेळताना जॉनने त्याच्या चेंडूवर षटकार मारला. त्याने पुढचा चेंडू यॉर्कर टाकत जॉनच्या पायाचा ...
नवा कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माने आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही. अशा परिस्थितीत, आजपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत (IND vs ...
बर्मिंगहॅम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. शनिवारी या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने ऑलआऊट होईपर्यंत २८४ ...
मुंबई । भारताने आजच्याच दिवशी नऊ वर्षांपूर्वी म्हणजेच 23 जून 2013 साली इंग्लंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीवर मोहोर लावली होती. यावेळी ...
नुकत्याच पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या १५व्या हंगामात विशेष चमक दाखवलेल्या, आणि त्यानंतर थेट भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या ...
लॉर्ड्सच्या मैदानावर सुरु असलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघाने दुसऱ्या डावात ४ बाद २३६ ...
स्वप्नांना सीमा नसतात असे म्हणतात, क्रिकेट जगतातील अनेक खेळाडूंनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. वाईट परिस्थितीशी झुंज देत आंतरराष्ट्रीय क्रिकेट ...
-आदित्य गुंड हरयाणा आणि मुंबईत १९९१ च्या रणजी करंडकाचा अंतिम सामना. मुंबईला जिंकण्यासाठी फक्त तीन धावांची तर हरयाणाला एका बळीची ...
पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकवणारे आणि पाच बळी घेणारे एकमेव क्रिकेटपटू ब्रूस टेलर यांचे वेलिंग्टन येथे शनिवारी(६ फेब्रुवारी) सकाळी वयाच्या ...
नवी दिल्ली| क्रिकेटमध्ये नवनवीन विक्रम होतात आणि तुटतातही. अशी अनेक विक्रम नोंदली गेली आहेत, ज्यावर चाहत्यांना सहज विश्वास बसणार नाही ...
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (4 डिसेंबर) कॅनबेरा येथील मनुका ओव्हल स्टेडियममध्ये खेळला गेला. ...
नवी दिल्ली | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माची दुखापतीमुळे ...