team management
राहुलच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनला संधी मिळणार, आशिया चषकात काय निर्णया घेणार संघ व्यवस्थापन?
आशिया चषकासाठी भारतीय संघात दोन यष्टीरक्षक फलंदाजांना समील गेले गेले. पहिला केएल राहुल आणि दोन म्हणजे ईशान किशन. मात्र, मंगळवारी (29 ऑगस्ट) मुख्य प्रशिक्षक यांनी....
कुलदीप यादवला संघात स्थान न दिल्याने गंभीरची संघ व्यवस्थापनावर टीका; म्हणाला…
भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेचा एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तसेच आता इंग्लंड विरुद्ध शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी)....
‘पाणक्या’ बनल्यावर होणारे दुःख मी आता समजू शकतो; ताहीरकडून भावनांना मोकळी वाट, वाचा सविस्तर
तीन वेळा आयपीएलचा चषक उंचावलेल्या चेन्नई सुपर किंग्सची सध्याच्या हंगामातील कामगिरी ही प्रचंड निराशाजनक आहे. संघातील अनेक खेळाडू यामुळे चिंतेत असून संघासाठी काय करता येईल,....
चेन्नईच्या ‘या’ खेळाडूंची होणार हाकालपट्टी? खराब कामगिरीमुळे मॅनेजमेंट हादरलं; लवकरच घेणार मोठा निर्णय
आयपीएलमध्ये असलेल्या अनेक फ्रँचायझींमध्ये चेन्नई सुपर किंग्ज सातत्याने आयपीएल खेळत आहे. याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे चेन्नई संघ हा मुंबई इंडियन्सनंतर सर्वाधिक वेळा आयपीएलचा चषक (३....
मला संघातून बाहेर काढण्यात केवळ चॅपेलच नाही, तर ‘यांचादेखील’ समावेश
भारतीय संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक सौरव गांगुलीच्या कारकिर्दीचा शेवट खूपच निराशाजनक राहिला. जेव्हा भारतीय संघ मॅच फिक्सिंगमुळे अडचणीत होता, तेव्हा गांगुलीनेच भारताला त्यातून वर....
टीम इंडियात अनुभवी नाही तर आवडत्या खेळाडूंना दिली जाते संधी, क्रिकेटपटूने साधला निशाना
नवी दिल्ली । भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने भारतीय संघ व्यवस्थापन आणि त्यांच्या निवडकर्त्यांवर पुन्हा एकदा निशाना साधला आहे. युवराजने २०१९मधील विश्वचषकात भारतीय संघाच्या निवडकर्त्यांच्या....
चाहरने केला मोठा खूलासा, सीएसकेकडून खेळल्याने झाला हा मोठा फायदा
रविवारी (10 नोव्हेंबर) नागपूर (Nagpur) येथे भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात टी20तील तिसरा सामना (3rd T20 Match) पार पडला. पहिल्या दोन सामन्यात दोन्ही....
रोहित शर्मा म्हणतो, जर धावा केल्या नसत्या तर तूम्ही माझ्याबद्दल…
रांची। आज(22 ऑक्टोबर) भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयात सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने....
रिषभ पंतबद्दल प्रशिक्षक रवी शास्त्रींचे मोठे भाष्य, म्हणाले…
मागील अनेक दिवसांपासून रिषभ पंतला(Rishabh Pant) टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्याच्या अनेकदा चूकिचे फटके मारुन बाद होण्यावर अनेकांनी टीका केली आहे. पण भारतीय क्रिकेट....





टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा