बुधवारी खेळेल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी केली होती. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने ४ विकेट्सच्या नुकसानावर २०७ धावा केल्या. लखनऊचा संघ मात्र मर्यादित २० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकासनावर १९३ धावांपर्यंत मजल मारू शकला. परिणामी आरसीबीने १४ धावांनी विजय मिळवला.

गौतम गंभीर भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज राहिला आहे. त्याने संघाला २०११ साली विश्वचषक मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या इतिहासात २ विजेतेपद जिंकले आहेत. या दोन्ही वेळी केकेआरचे नेतृत्व गौतम गंभीरच्या हातात होते. आता यावर्षी गंभीर लखनऊच्या मेंटॉरच्या भूमिकेत दिसला आणि त्याने ही जाबाबदारी देखील चांगल्या प्रकारे पार पाडली आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

मैदानात घुसलेल्या चाहत्याला पोलिसांनी थेट उचललं खांद्यावर, विराटही झाला चकीत; Video व्हायरल

गेम! एका भारतीय क्रिकेटरने ठरवून पाकिस्तानी खेळाडूला जिंकू दिली नव्हती ऑडी कार

वाढदिवस विशेष! बॉलिवूडच्या ‘किंग खान’च्या नावावर आपले नाव ठेवणारा शाहरुख खान