भारत विरूद्ध बांगलादेश
“बांगलादेशविरूद्ध कोहली 110-115 धावा नाही तर…” माजी दिग्गजाची मोठी भविष्यवाणी
भारत आणि बांगलादेश यांच्यामध्यै आगामी 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही कसोटी मालिका चेन्नईच्या मैदानावर रंगणार आहे. बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची....
यशस्वीने बिघडवला शुबमनचा खेळ? गिलचे खळबळजनक वक्तव्य, म्हणाला…
भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांची मालिका (19 सप्टेंबर) पासून सुरू होत आहे. या आगामी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून यामध्ये अनेक....
पहिल्या दिवस-रात्र कसोटीसाठी बांगलादेशच्या गोलंदाजांनी लढवली ही अनोखी युक्ती
22 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश संघात कोलकाता येथे दिवस-रात्र कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ कसुन सराव करत आहेत. तसेच या कसोटी....
रहाणेला पडत आहेत गुलाबी चेंडूने खेळण्याची स्वप्न; विराट, धवन काय म्हणत आहेत पहाच
22 नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर बांगलादेशविरूद्ध दिवस- रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ सज्जा झाला आहे. हा कसोटी सामना दिवस-रात्र असल्याने या सामन्यात गुलाबी चेंडूचा....
“आता जगाने ऑस्ट्रेलियाचे नाही तर भारतीय क्रिकेटचे अनुसरण करण्याची वेळ आली आहे”
22 नोव्हेंबरपासून कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे या सामन्यात....
टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांच्या यशाचे हे आहे गुपीत, इशांत शर्माने केला खूलासा
मागील अनेक महिन्यांपासून भारतीय वेगवान गोलंदाजांची कामगिरी अफलातून होत आहे. नुकत्याच बांगलादेश विरुद्ध पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही भारतीय वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना 14....
भारताकडून पराभूत झाल्यानंतर बांगलादेशच्या प्रशिक्षकांनी केले मोठे भाष्य; म्हणाले
भारत विरुद्ध बांगलादेश संघातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने उत्तम कामगिरी करत तिसऱ्याच दिवशी 1 डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला आहे. भारताकडून पराभूत झाल्यानंतर ....
कॅप्टन कोहलीने मयंक अगरवालकडे केली ही मागणी, मात्र यामुळे झाली नाही ती पूर्ण!
इंदोरच्या होळकर स्टेडियमवर बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर मयंक अगरवालने उत्तम कामगिरी केली. भारताने एक डाव आणि 130 धावांनी विजय मिळवलेल्या या....
बांगलादेशला पराभूत केल्यानंतर कॅप्टन कोहली म्हणाला…
भारत विरुद्ध बांगलादेश संघातील पहिल्या कसोटी सामन्यात आज भारताने तिसऱ्याच दिवशी 1 डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने....
मयंक अगरवालने द्विशतकी खेळीनंतर अशाप्रकारे केले चाहत्यांना खूश, पहा फोटो
इंदोर। भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात होळकर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी(15 नोव्हेंबर) भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने(Mayank Agarwal)द्विशतकी खेळी केली. त्याने....
…म्हणून विराटला चाचा म्हणणे रिषभ पंतला पडले महागात
विराट कोहलीने काल(5 नोव्हेंबर) आपला 31 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने विराटवर आजी-माजी क्रिकेटपटूंकडून तसेच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. यामध्ये युवा यष्टीरक्षक फलंदाज....







