श्रीलंका
जो विक्रम भारताच्या नावावर हवा होता तो आहे पाकिस्तानच्या नावावर
क्रिकेट विश्वात सर्वाधिक वनडे सामने खेळणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. भारताने १९७४ ते २०२० या काळात तब्बल ९८७ वनडे सामने खेळले आहेत. या वर्षी....
अशी वेळ मात्र टीम इंडियावर कधीही आली नाही
जगभरात सर्वाधिक क्रिकेट स्टेडियम असलेला देश म्हणून भारताला ओळखले जाते. भारतात कसोटी क्रिकेटची तब्बल २९ मैदानं किंवा स्टेडियम आहेत. यातील अनेक स्टेडियमवर आता सामने होतं....
ऑगस्ट महिन्यात भारतात क्रिकेट सामने खेळायला हा देश झाला तयार
जगभरात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक देशांनी क्रिकेटचे सामने रद्द केले आहेत. असे असले तरी, न्यूझीलंड क्रिकेटने मात्र त्यांचा अ संघाचा....
डीआरएस प्रणालीचा सर्वाधिक चांगला वापर करणारे देश, एक नंबरला आहे वेगळंच नाव
क्रिकेट जगतात नुकत्याच काही वर्षात एक नवीन नियम आला आहे. तो म्हणजेच डीआरएस प्रणाली. डीआरएस प्रणालीचे पूर्ण नाव हे डिसीजन रिव्ह्यू सिस्टीम असे आहे. याव्यतिरिक्त....
तुझ्यासारख्या लोकांसाठी ट्विटर बनवलं नाही, ट्विटरऐवजी दुसरं काहीतरी बघ
सध्या जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रेटी घराबाहेर पडू नका, गर्दी करु नका असे आवाहन करत आहे. पण श्रीलंकेमध्ये एका ठिकाणी....
जगातील फक्त या संघांनी आयसीसीची कोणतीही स्पर्धा जिंकली नाही
9 फेब्रुवारीला 19 वर्षांखालील बांगलादेश संघाने 19 वर्षांखालील भारतीय संघाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत केले आणि 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला. आयसीसीच्या स्पर्धांमधील बांगलादेशचा हा पहिलाच....
जेव्हा २०वर्षांपूर्वी मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकला होता वर्ल्डकप
सध्या दक्षिण आफ्रिकेत (South Africa) येथे 19 वर्षाखालील विश्वचषक (Under-19 World Cup) स्पर्धा सुरु आहे. यामध्ये भारत उपांत्यपूर्व (Quarter Final) फेरीत पोहोचला आहे. या उपांत्यपूर्व....
असा पराक्रम करणारा किंग कोहली एकटाच!
पुणे। शुक्रवारी(10 जानेवारी) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात भारताने 78 धावांनी विजय मिळवला. या....
किंग कोहलीचे नाव आता या ६ दिग्गज कर्णधारांच्या यादीत सन्मानाने घेतले जाणार!
पुणे। भारताने शुक्रवारी(10 जानेवारी) श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात 78 धावांनी विजय मिळवला आणि 3 सामन्यांची टी20 मालिका 2-0 ने जिंकली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन,....
अनिल कुंबळे प्रमाणेच जसप्रीत बुमराहने टी२०त केलाय हा मोठा विक्रम!
पुणे। भारत विरुद्ध श्रीलंका संघात शुक्रवारी(10 जानेवारी) तिसरा आणि शेवटचा टी20 सामना पार पडला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, गहुंजे येथे पार पडलेल्या या सामन्यात भारताने 78....
भारतीय संघात पुनरागमन करताच संजू सॅमसनच्या नावावर झाला हा नकोसा विक्रम
पुणे। आज(10 जानेवारी) भारत विरुद्ध श्रीलंका संघात तिसरा आणि शेवटचा टी20 सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, गहुंजे येथे सुरु आहे. या सामन्यासाठी भारताच्या 11 जणांच्या संघात....
पुण्याच मैदान म्हटलं की हा खेळाडू १०० टक्के खेळतोच
आज(१० जानेवारी) भारत विरुद्ध श्रीलंका संघात टी२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे खेळवला जाईल. आत्तापर्यंत गहुंजेच्या या स्टेडीयमवर....





