इतिहास

टीम इंडियाची ताकद जगासमोर! चौथ्या डावात ३००हून अधिक धावांच्या लक्ष्यांचा ‘इतक्यांदा’ केलायं यशस्वी पाठलाग

जानेवारी 19, 2021

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात नुकताच ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर चौथा कसोटी सामना पार पडला. या सामन्याच्या शेवटच्या डावात भारतीय संघापुढे ३२८ धावांचे आव्हान होते. भारतीय....

ऐतिहासिक मालिका विजयानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींनी भारतीय संघाला दिली ‘ही’ गुड न्यूज 

जानेवारी 19, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया संघाने पाचव्या दिवशी 328 धावांचे लक्ष्य दिले होते. या....

‘LHS ( not = ) RHS !’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर आर अश्विनची ट्विट करत ‘या’ दिग्गजांना चपराक

जानेवारी 19, 2021

ब्रिस्बेन।  ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत....

‘अजिंक्य सेना’चा बीसीसीआयकडून जयजयकार; ‘इतक्या’ कोटींचा बोनस देत थोपटली पाठ 

जानेवारी 19, 2021

दुखापतींचे ग्रहण मानगुटीवर बसलेला भारतीय संघ चौथ्या कसोटी सामन्यात प्रमुख खेळाडूंना बाहेर बसवत नवख्या खेळाडूंसह मैदानावर उतरला होता. मालिका १-१ ने बरोबरीवर असल्याने यजमान ऑस्ट्रेलिया....

अजिंक्य रहाणेने पुन्हा जिंकली करोडो भारतीयांची मने ! बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सोपवली टी नटराजनच्या हाती

जानेवारी 19, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर – गावसकर मालिकेमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय....

ब्रिस्बेन टेस्ट : ऐतिहासिक विजयासह भारताने कांगारूंच्या तीन दशकांच्या सुखस्वप्नाला लावला सुरुंग, वाचा

जानेवारी 19, 2021

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात नुकताच बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय....

ब्रिस्बेन टेस्ट : भारताकडून यजमान ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत! सामन्यासह २-१ च्या फरकाने ऐतिहासिक मालिका विजय

जानेवारी 19, 2021

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत....

ब्रिस्बेन टेस्ट : भारत विजयी झाल्यास कांगारूंच्या तीन दशकांच्या सुखस्वप्नाला लागणार सुरुंग! जाणून घ्या

जानेवारी 18, 2021

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर सुरु असून मंगळवारी(१९....

काय सांगतो भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकांचा इतिहास? पाहा आत्तापर्यंतचे निकाल

डिसेंबर 18, 2020

गुरुवारपासून(17 डिसेंबर) ऍडलेड येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. चार सामन्यांची ही कसोटी मालिका असून पुढील सामने मेलबर्न,....

१९८३ व २०११ क्रिकेटविश्वचषकाच्या बक्षीसाच्या रकमा आहेत विचार करायला लावणाऱ्या

जून 25, 2020

क्रिकेट विश्वचषक ही जगात सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे. क्रिकेट विश्वचषकात खेळणाऱ्या प्रत्येक संघाला आणि त्या संघाच्या देशातील नागरिकांना आपल्या संघाने जिंकावे असे....

क्रिकेटमध्ये सर्वाधिक लांब षटकार मारणारे ५ फलंदाज

मार्च 31, 2020

क्रिकेट हे दिवसेंदिवस फलंदाजीसाठी सोप्पं होतं चाललं आहे. क्षेत्ररक्षणातील काही नियम, तसेच गोलंदाजीचे काही नियम यांमुळे फलंदाजांसाठी अनेक गोष्टी सोप्प्या झाल्या आहेत. त्यात दिवसेंदिवस खेळाडू....

फायनल हारलेल्या टीम इंडियाला विराट, सचिन, रिचर्ड्ससह या दिग्गजांनी दिला खास संदेश…

मार्च 9, 2020

काल (8 मार्च) जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 85....

संपुर्ण यादी- या खेळाडू ठरल्या विश्वचषकातील आजपर्यंतच्या सर्वोत्तम खेळाडू…

मार्च 8, 2020

आज (8 मार्च) मेलबर्न येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात (India Women’s Vs Australia Women’s) आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील (ICC Women’s T20 World Cup) अंतिम....

टीम इंडियाच्या नावावर आजपर्यंत आयसीसीचे केवळ 7 विश्वचषक

मार्च 8, 2020

भारतीय क्रिकेट संघाने १९८३ साली पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषक जिंकला. कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली संघाने हा कारनामा केला होता. गमतीचा भाग  म्हणजे महिलांच्या वनडे विश्वचषकाला १९७३ला....

विश्वविजेतेपदाने हुलकावणी दिलेल्या टीम इंडियाची ७ टी२० विश्वचषकातील अशी आहे कामगिरी

मार्च 8, 2020

आज महिला टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८५ धावांनी पराभव केला आणि ५ व्यांदा टी२० विश्वचषकाच्या विजेतेपदावर नाव कोरले. यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघ....

Previous Next