कपिल देव
रवींद्र जडेजा कपिल देव यांचा खास विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर! रचणार मोठा इतिहास?
भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान खेळल्या जाणाऱ्या 2 टेस्ट सामन्यांच्या मालिकेचा दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून दिल्लीत खेळला जाणार आहे. (The second match of the 2-Test....
कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक कुणाच्या नावावर? पहा टॉप-5 ची यादी!
Batsmen who scored the fastest half-century in India Test cricket: कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक करण्याचा रेकाॅर्ड विस्फोटक यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतच्या नावावर आहे.....
कपिल देव, सेहवाग सारखे दिग्गजही मागे, वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा फलंदाज कोण?
Indian batsman who scored the fastest half-century in ODIs: वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक करण्याचा रेकाॅर्ड कोणत्याही विस्फोटक फलंदाजाच्या नावावर नाही. या यादीत....
‘भारतीय क्रिकेटला सिराजसारख्या आणखी खेळाडूंची गरज आहे..’ कपिल देव यांनी स्टार गोलंदाजाचे केले कौतुक
एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफी संपल्यानंतर सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं एकच नाव आहे. ते म्हणजे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज. केनिंग्टन ओव्हलवरील सिराजच्या गोलंदाजीने फॅन्ससोबतच दिग्गजांच्या मनातही ठसा उमटवला....
शास्त्री यांनी निवडले भारताचे टॉप 5 महान क्रिकेटपटू, या मालिकेला दिले सर्वात मोठ्या ‘प्रतिस्पर्धे’चे स्वरूप
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतातील टॉप 5 महान क्रिकेटपटूंची निवड केली आहे. त्यांनी जसप्रीत बुमराहचे कौतुकही केले....
रवींद्र जडेजा vs कपिल देव: 83 कसोटी सामन्यानंतर कोण पुढे? पाहा चकित करणारी आकडेवारी!
टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेत आपल्या गोलंदाजीने छाप पाडली नसली तरी, त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना नक्कीच प्रभावित केले आहे. आतापर्यंत....
कपिल देव-धोनीसह ‘या’ कर्णधारांनी लॉर्ड्सवर फडकवलाय विजयाचा झेंडा! यावेळीही भारत बाजी मारणार का?
India vs England Lord’s Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 10 जुलैपासून लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी....
42 वर्षांपूर्वी 1983 मध्ये कपिल देवच्या हातात विश्वचषक देणारा व्यक्ती कोण होता? जाणून घ्या एका क्लिकवर
1983 World Cup: 1983 मध्ये भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. आज या क्षणाला 42 वर्षे पूर्ण झाली आहेत. आज, *25....
रोहितला कपिल देव यांचा खास संदेश, कसोटी कारकिर्दीचं केलं कौतुक!
भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटला निरोप देण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. कपिल देव यांनी त्यांच्या शानदार....
IPL 2025 च्या नियमांवर वाद; विराट कोहली नंतर कपिल देवही विरोधात…. BCCI दबावात
विराट कोहलीने अलिकडेच बीसीसीआयच्या कुटुंब राजवटीविरुद्ध आवाज उठवला होता. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज मोहित शर्मानेही म्हटले होते की, कुटुंबासोबत राहण्यात काय अडचण आहे? आता महान....
कपिल देव-धोनीचाही विक्रम मोडीत, रोहित शर्मा ठरला ‘सर्वात यशस्वी’ कर्णधार!
यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जे चमत्कार माजी भारतीय कर्णधार कपिल देव, माजी पाकिस्तानी कर्णधार इम्रान....
टीम इंडियावर बुमराहच्या दुखापतीचा काय परिणाम होईल? माजी क्रिकेटपटूचे मोठे विधान
आगामी चॅम्पियन्स ट्रॅाफी (ICC Champions Trophy 2025) स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पाठीच्या....
‘जसप्रीत बुमराहशी माझी तुलना करू नका’, कपिल देव यांची मोठी प्रतिक्रिया, वर्कलोड मॅनेजमेंटवरही सुनावले
भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांनी सध्याच्या पिढीतील महान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. माजी भारतीय कर्णधार म्हणाले की, एका....
निवृत्तीनंतर 2 महान दिग्गजांचा फोन आल्यावर काय म्हणाला अश्विन? “मला हृदयविकाराचा झटका…”
‘रविचंद्रन अश्विन’ने (Ravichandran Ashwin) ऑस्ट्रेलियातील ‘बॉर्डर गावसकर ट्रॉफी’च्या (Border Gavaskar Trophy) तिसऱ्या कसोटीनंतर लगेचच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच दिवशी (18 डिसेंबर) त्याला भारतीय....
“अश्विनच्या निर्णयाचं आश्चर्य वाटतं, त्याला योग्य निरोप मिळायला हवा”, महान कर्णधाराचं वक्तव्य
रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यामुळे भारताचे विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देवही आश्चर्यचकित झाले आहेत. कपिल देव यांना वाटतं की, अश्विनला मायदेशात योग्य निरोप....



















