भारत वि श्रीलंका टी२० मालिका
“गिलला संधी सोडायची नव्हती म्हणून तो…”, दिग्गजाने व्यक्त केली शंका
भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान राजकोट येथे तिसरा टी20 सामना खेळला गेला. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा निर्णायक सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरले होते. ...
“माझ्या यशाचे श्रेय हार्दिकला”; मालिकावीर अक्षरची दिलखुलास कबुली
भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान राजकोट येथे तिसरा टी20 सामना खेळला गेला. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा निर्णायक सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरले होते. ...
श्रीलंकेला चारीमुंड्या चीत करत टीम इंडियाचा वर्षातील पहिला मालिकाविजय! सूर्या-अर्शदीप चमकले
भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान राजकोट येथे तिसरा टी20 सामना खेळला गेला. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा निर्णायक सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरले होते. ...
सूर्याच्या शतकानंतर पुन्हा दिसला ‘सूरवीर’ बॉन्ड! विराटची इंस्टाग्राम स्टोरी होतेय व्हायरल
भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान राजकोट येथे तिसरा टी20 सामना खेळला गेला. या मालिकेसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळालेल्या सूर्यकुमार यादव याने आपल्या कर्णधाराचा घेतलेला फलंदाजीचा ...
टी20 क्रिकेटमध्ये ‘सूर्या’शासन! भल्याभल्यांना मागे टाकत रचले नवेनवे विक्रम
भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान राजकोट येथे तिसरा टी20 सामना खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...
राजकोटमध्ये ‘सूर्या’ राजकुमार! श्रीलंकन गोलंदाजांना चोपत झळकावले नाबाद तिसरे टी20 शतक
भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान राजकोट येथे तिसरा टी20 सामना खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...
तिसऱ्या टी20 मध्ये नाणेफेकीचा कौल हार्दिकच्या बाजूने! घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय
भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान अखेरच्या टी20 सामन्याला राजकोट येथे सुरुवात झाली. मुंबई व पुणे येथील सामन्यानंतर मालिका बरोबरीत उभी आहे. सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या ...
भारतीय दिग्गजाने ठेवले कॅप्टन हार्दिकच्या चुकांवर बोट: म्हणाला, “त्याने स्वतः…”
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्यात अपयश आले. श्रीलंका ...
रिलॅक्स बॉईज, सगळ्यांना संधी मिळणार! टी20 मालिकेआधीच कॅप्टन हार्दिकने केले संघाला खूश
भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून नव्या वर्षाची सुरुवात करणार आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर या मालिकेला मंगळवारी (3 जानेवारी) सुरुवात होईल. भारतीय संघाचे ...
हार्दिक म्हणतोय, “वर्ल्डकप जिंकणेच आमचा नव्या वर्षाचा संकल्प!”
भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून नव्या वर्षाची सुरुवात करणार आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर या मालिकेला मंगळवारी (3 जानेवारी) सुरुवात होईल. भारतीय संघाचे ...
चहल बनणार मुंबईत ‘राजा’? श्रीलंकेला गुंडाळत नवे विक्रम रचण्याची संधी
नववर्षात भारतीय क्रिकेट संघ आपल्या मोहिमेची सुरुवात मंगळवारी (3 जानेवारी) करेल. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत सहभागी होईल. ताज्या दमाच्या भारतीय संघाकडून ...
BREAKING: श्रीलंकेविरुद्धच्या वनडे व टी20 मालिकांसाठी टीम इंडियाची घोषणा; हार्दिकच्या नेतृत्वात ‘नया दौर’ सुरू
भारतीय संघ नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. तीन टी20 सामन्यांच्या व तीन वनडे सामन्यांच्या मालिकंसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. हार्दिक ...
टी२० मालिकेपूर्वी श्रीलंकन कर्णधाराने सांगितले यशाचे सूत्र; ‘या’ खेळाडूंवर दाखवला विश्वास
श्रीलंका क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. दसुन शनाका याच्या नेतृत्वात श्रीलंका संघ गुरुवारपासून (२४ फेब्रुवारी) टी२० मालिकेच्या सुरुवातीला लखनऊ येथे मैदानात उतरेल. ...
टीम इंडियाला दुहेरी धक्का! चहरपाठोपाठ फॉर्मात असलेला सूर्यकुमार दुखापतग्रस्त; टी२० मालिकेतून झाला ‘आऊट’
भारतीय क्रिकेट संघ गुरुवारपासून (२४ फेब्रुवारी) श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेला सुरुवात करणार आहे. मालिका सुरू होण्यास दोन दिवसांपेक्षा कमी अवधी शिल्लक असताना भारतीय संघासाठी एक ...