हार्दिक पांड्याविरुद्ध पोलिस तक्रार

टी20 वर्ल्ड कप फायनलनंतर हार्दिक पांड्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल, राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप

मार्च 12, 2026

भारतीय पुरुष क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा आणि विक्रमी तिसऱ्यांदा टी२० विश्वचषक जिंकला. २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना ८ मार्चला अहमदाबादमध्ये खेळला गेला. त्यामध्ये भारताने न्यूझीलंडचा ९६....