australia
वर्ल्डकपनंतर लगेच INDvsAUS T20 मालिका खेळवल्याने खवळला ऑस्ट्रेलियन दिग्गज; म्हणाला, ‘आमचा सर्वोत्तम संघ…’
विश्वचषक 2023 स्पर्धा 19 नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर तीन दिवसांनी लगेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर....
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी केलेल्या ऋतुराजबद्दल माजी दिग्गजाचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘उलट त्याला स्वातंत्र्य…’
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या टी20 सामन्यात सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने जबरदस्त शतक झळकावले. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला....
‘सूर्यकुमारच्या ‘या’ चुकीमुळे भारत हरला’, तिसर्या टी20 सामन्यातील पराभवानंतर भारतीय दिग्गजाचं वक्तव्य
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवावर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या पराभवासाठी त्याने कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या खराब....
IPL 2024: आरसीबीने जोश हेजलवुडला का सोडलं?, मुख्य प्रशिक्षकानेच केला खुलासा; म्हणाले, ‘हा निर्णय खूप…’
आयपीएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. या लिलावापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलेरने त्यांचा एक आघाडीचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला सोडुन सर्व क्रिकेट....
‘हा असेल भारताचा पुढचा मोहम्मद शमी,’ टीम इंडियाच्या ‘या’ गोलंदाजाबाबत अश्विनचं मोठं वक्तव्य
सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. युवा गोलंदाज मुकेश कुमार याने पहिल्या सामन्यात भारतीय संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली. रविचंद्रन....
‘आतापर्यंतचा सर्वात खराब बॉलिंग अटॅक…’, पाँटिंगने उडवली ऑस्ट्रेलियाला जात असलेल्या पाकिस्तान संघाची खिल्ली
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा संपली आहे. अशात अनेक संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळल्या जात आहे आहेत. तसेच, काही संघ या मालिका खेळण्यासाठी परदेशाचा दौराही करत आहेत.....
Complaint filed against Mitchell Marsh: मार्शला वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवणे भोवणार! पोलिसात गेलं प्रकरण
Complaint filed against Mitchell Marsh: क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने पराभूत....
Mitchell Marsh WC Trophy Controversy: मार्शच्या ‘त्या’ कृत्यावर शमीनेही काढला राग; म्हणाला, ‘ज्यासाठी संघ…’
भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात पराभूत होऊन आता आठवडा होत आला आहे. मात्र, या पराभवाचे घाव अजूनही चाहत्यांच्या हृदयावर आहेत. ऑस्ट्रेलियाने विश्वचषक अंतिम....
‘हार्दिक पंड्या आणि धोनीनंतर रिंकू सिंग…’, नेत्रदीपक कामगिरीनंतर दिग्गजाचे रिंकूबद्दल मोठं वक्तव्य
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात रिंकू सिंगने चांगली फलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. तेव्हापासून त्याचे खूप कौतुक होत....
टीम इंडियाचे वर्ल्डकपचे स्वप्न भंगल्यानंतर ममता बॅनर्जींचा मोठा दावा; म्हणाल्या, ‘…तर भारत जिंकला असता’
तब्बल 140 कोटी भारतीय क्रिकेटप्रेमींच्या आशा पूर्ण करण्यात रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ अपयशी ठरला. 19 नोव्हेंबर रोजी 1 लाख 32 हजार प्रेक्षक संख्या....
टीम इंडियानंतर द्रविड होणार ‘या’ आयपीएल टीमचा मुख्य प्रशिक्षक? लवकरच होऊ शकते घोषणा
वनडे विश्वचषक 2023 संपला असून विश्वचषक संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळही संपला आहे. द्रविडकडे त्याचा कार्यकाळ वाढवण्याचा पर्याय असला तरी....
फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर माजी क्रिकेटपटूचा भारतीय संघाला पाठिंबा; म्हणाला, “तुमच्या सर्वांचा…”
विश्वचषक 2023 स्पर्धेत सलग 10 सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्स राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवामुळे भारतीय संघ खूप निराश....
भारताच्या पराभवानंतर श्रेयस अय्यरची बहीण निराश; संघ आणि भावाबद्दल म्हणाली, ‘तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत…’
भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक 2023 मध्ये अप्रतिम कामगिरी केली. मात्र, शानदार खेळ करूनही संघ विजेतेपदापासून एक पाऊल दूरच राहिला आणि अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव....
‘संजू सॅमसनने निवृत्ती घ्यावी’, टीम इंडियातून वगळण्यात आल्याने सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप
विश्वचषक 2023 फायनलमध्ये पराभवाचा सामना केल्यानंतर आता भारतीय संघासमोर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. वास्तविक, भारतीय संघ पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाचे यजमानपद भूषवणार....
विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला धक्का! भारताविरुद्धच्या टी20 मालिकेतून वॉर्नर बाहेर, महत्त्वाचं कारण आलं समोर
भारतीय संघ विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्सने पराभूत झाला. हा पराभव भारतीय क्रिकेटप्रेमींना पचवणे कठीण जात आहे. असे असले, तरीही आता विश्वचषकानंतर भारत....




















