India became only the third team to win a Test on Christmas Day
टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! ख्रिसमसच्या दिवशी कसोटी जिंकणारा भारत केवळ तिसराच संघ, उर्वरित दोन..
वर्ष 2022 संपायला आले आणि भारताने मालिका जिंकत इतिहास रचला आहे. रविवारी (25 डिसेंबर)भारताने बांगलादेशला दुसऱ्या कसोटी सामन्यात 3 विकेट्सने पराभूत केले. मीरपूरमध्ये खेळल्या गेलेल्या....






