India vs England t20 History
आता तरी द्या तो चेंडू! पहिल्या टी२० सामन्यादरम्यान हार्दिक पंड्या वैतागला प्रेक्षकांवर, पाहा व्हिडिओ
अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या सुरु असलेल्या टी२० मालिकेतील पहिला सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताला ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा....
शिखर, विराट, केएल राहुलच्या विकेट्सने आत्तापर्यंत कधीही आली नव्हती ती वेळ भारतीय संघावर आणली
अहमदाबाद। शुक्रवारी(१२ मार्च) इंग्लंड संघाने पहिल्या टी२० सामन्यात भारताला ८ विकेट्सने दारुण पराभूत केले. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला पहिला टी२० सामना जिंकून इंग्लंडने ५ सामन्यांच्या....
भारताविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात काळी पट्टी बांधून उतरला होता इंग्लंड संघ, ‘हे’ होते कारण
अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारी(१२ मार्च) पहिला टी२० सामना खेळवण्यात आला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंडने ८ विकेट्सने विजय मिळवला. या....
सुपरमॅन केएल राहुल! हवेत सूर मारत रोखला षटकार, व्हिडिओ होतोय व्हायरल
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला अहमदाबाद येथे सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात यजमान भारताला इंग्लंडने पराभूत करत मालिकेत विजयी सुरुवात केली. हा सामना....
अकरा वर्षांनी रोहित शर्मानंतर भारतीय खेळाडूने केली ‘अशी’ कामगिरी, अय्यरच्या नावे खास विक्रमाची नोंद
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान शुक्रवारपासून (१२ मार्च) पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात झाली. हे सर्व सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येतील. या सामन्यात....
INDvsENG 1st T20 : इंग्लंडने भारताला पराभवाचे पाणी पाजत दिली विजयी सलामी; श्रेयस अय्यरचे अर्धशतक व्यर्थ
अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शुक्रवारपासून (१२ मार्च) ५ सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला टी२० सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. या सामन्यात....
विराट जिथे विक्रम तिथे! रोहित, धोनी, रैना आणि कार्तिकनंतर ‘अशी’ कामगिरी करणारा बनला पाचवाच भारतीय
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान आजपासून (१२ मार्च) पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात झाली. हे सर्व सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येतील. या सामन्यासाठी....
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील टी२० सामन्यांचा ‘असा’ आहे इतिहास, पाहा कोण ठरलंय वरचढ
अहमदाबाद। शुक्रवारपासून (१४ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरु होत आहे. यावर्षी भारतात टी२० विश्वचषक होणार आहे. त्यादृष्टीने ही मालिकाही महत्त्वाची....













