India vs Pakistan
IND vs PAK: भारत-पाकिस्तान महामुकाबला लवकरच! 20 जुलै रोजी दिग्गज भिडणार
IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. क्रिकेट असो किंवा कोणताही दुसरा खेळ, दोन्ही देशांचे चाहते आपल्या संघाला ...
आशिया कप 2025 रद्द होणार? मोठी अपडेट समोर
आशिया कप 2025 चे आयोजन याच वर्षी होणार आहे, ज्याचे यजमानपद यूएई भूषवणार आहे. दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले ...
“मरता मरता वाचलो…” ‘या’ क्रिकेटरने सांगितला भारत-पाक तणावादरम्यानचा थरारक अनुभव
(9 मे) रोजी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) जाहीर केले होते की पाकिस्तान सुपर लीग (PSL 2025) स्पर्धेचे उर्वरित सामने पाकिस्तानबाहेर होतील. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान, परदेशी ...
शिखर धवनच्या कमेंटमुळे शाहिद आफ्रिदी ट्रोल! चाहते म्हणाले, “चहा कसा…”
भारतीय नागरिक (22 एप्रिल) ही तारीख कधीही विसरणार नाहीत. कारण या दिवशी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये भ्याडपणे 25 हून अधिक जणांची हत्या केली. आता, त्यानंतर 15 ...
भारताच्या एअर स्ट्राइकमुळे पाकिस्तानमध्ये घाबरला ‘हा’ खेळाडू! म्हणाला…
मंगळवारी (6 मे) रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील एकूण 9 दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यानंतर, पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) खेळणाऱ्या ...
“ते आमचा सामना करू शकत नाहीत…” शाहिद आफ्रिदीच्या वादग्रस्त विधानाने उडाली खळबळ! VIDEO
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) वादग्रस्त विधाने करण्यापासून थांबत नाहीये. तो सतत अशा गोष्टी बोलत आहे ज्यामुळे तो भारतीय लोकांचे ...
“ही काही थट्टा नाही…” पाकिस्तानसोबत क्रिकेट संबंध तोडण्यावर ‘या’ माजी क्रिकेटपटूची मोठी प्रतिक्रिया
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी घटनेनंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) पाकिस्तानशी क्रिकेट संबंध पूर्णपणे संपुष्टात आणण्याची मागणी केली आहे. ...
आयसीसी स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना रद्द? BCCIचा मोठा निर्णय!
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत आणि पाकिस्तान आता क्रिकेटच्या मैदानावरही आमनेसामने येऊ शकतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही परस्पर मालिका खेळवली जात नाही, परंतु आयसीसी ...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक क्रिकेट सामने होणार का? जाणून घ्या BCCIचं मत
पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत आता पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्धार करत आहे. भारताने दहशतवादी देशाविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. बुधवारी (23 एप्रिल 2025) पंतप्रधानांच्या ...
“गिलसाठी असभ्य इशारा करणाऱ्या अबरारने विराटला म्हटले ‘थँक यू’!”
अबरार अहमद भारत विरुद्ध सामन्यानंतर सोशल मीडियावर चर्चेत होता. पण तो त्याच्या गोलंदाजी मुळे नाही तर त्याने शुबमन गिलला बाद केल्यानंतर साजरा केलेल्या आनंदामुळे ...
भारतीय संघाला हरवायचंय? पाकिस्तानच्या माजी प्रशिक्षकाचा चकित करणारा फॉर्म्युला
मागील आठवड्यातील सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तान संघाला चांगलेच पराभूत केले. याशिवाय आयसीसी स्पर्धेमध्येदेखील भारताविरुद्ध पाकिस्तानच रेकॉर्ड खूप खराब आहे. आत्तापर्यंत वनडे फॉरमॅटमध्ये पाकिस्तान भारताला ...
भारताचे यजमानपद रद्द? आशिया कप 2025 साठी नवे ठिकाण ठरणार!
एसीसी आशिया कपचा यजमान देश भारत आहे. ही स्पर्धा (एसीसी आशिया कप 2025) सप्टेंबरमध्ये होणार आहे. यामध्ये एकूण 8 संघ खेळतील. भारत आणि पाकिस्तान ...
भारत-पाकिस्तान क्रिकेट संग्राम – 2025 मध्ये 3 वेळा होणार थरारक भिडंत!
भारत-पाकिस्तान संघात आत्ताच एक मोठा सामना खेळला गेला. चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये झालेला हा सामना बघण्यासाठी अनेक दिग्गज व्यक्ती दुबईमध्ये उपस्थित होते. तसेच हा सामना ...
“पाकिस्तानच्या क्रिकेट अपयशावर संसदेत खडाजंगी, पंतप्रधान बोलणार थेट!”
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तान संघाचं प्रदर्शन खूप लाजिरवाणं होतं. मोहम्मद रिजवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ स्पर्धेतील एकही सामना न जिंकता स्पर्धेबाहेर पडला. आता हा मुद्दा ...