Lala Amarnath
मुछे हो तो नत्थूलाल जैसी अन् क्रिकेटर असावा तर लालाजींसारखा, ब्रॅडमन यांना केलेलं हिटविकेट
भारताने 1932 मध्ये आपला पहिला कसोटी सामना खेळला. भारतीय क्रिकेटमधील पहिल्या संघात कर्नल सीके नायडू, विजय हजारे, विजय मर्चंट, मोहम्मद निसार यांसारखे दिग्गज आणि ...
Lala Amarnath: 89 वर्षांपूर्वी लालाजींनी भारतीयांना दाखवलेला ‘तो’ ऐतिहासिक क्षण, वाचून अभिमानच वाटेल
कसोटी क्रिकेटला 145 वर्षांचा इतिहास आहे. या कालावधीत भारतीय संघाने देखील कसोटी क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. अनेक असे दिग्गज खेळाडू होऊन गेले ज्यांनी ...
स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार लाला अमरनाथ यांच्याबद्दल माहित नसलेल्या 10 गोष्टी
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक महान क्रिकेटपटू झाले आहेत. यामध्ये लाला अमरनाथ यांचेही नाव आदराने घेतले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय संघाचे पहिले कर्णधार ठरलेल्या ...
आठवण मोहिंदर अमरनाथ यांनी सहा टाके घातल्यानंतरही केलेल्या ‘त्या’ झुंजार खेळीची, एक नजर टाकाच
भारत, भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय प्रेक्षक हे समीकरण म्हणजे क्रिकेटच्या प्रसिद्धीचे खरे कारण. इंग्रजांनी भारतात आणलेल्या या खेळाचे सर्वाधिक चाहते भारतातच दिसून येतात. विसाव्या ...
रोहितसह ‘या’ तीन भारतीयांनी कसोटी पदार्पणातच काढलेला विरोधी गोलंदाजांचा घाम, एक दिग्गजही यादीमध्ये
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा पहिला कसोटी सामना नुकताच नागपूर येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने एक डाव व 132 धावांनी विजय मिळवला. ...
तब्बल 75 वर्षांपूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला होता पहिला कसोटी सामना
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेची चर्चा सध्या संपूर्ण क्रिकेटविश्वात आहे. ही कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ही कसोटी मालिका बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ...
अतिशय वाईट भारतीय कर्णधार, जो विरोधी संघातील गोलंदाजांना द्यायचा सोन्याची घड्याळं भेट
भारतीय क्रिकेटने मागील अनेक वर्षात मोठी प्रगती केली. आज जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघ एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. तसेच बीसीसीआय एक श्रीमंत ...
फक्त खेळाडूच नाही, तर निवडकर्ता ते प्रशिक्षक, सर्व भूमिका चोख बजावणाऱ्या अमरनाथांच्या ५ रोमांचक गोष्टी
भारतीय क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांची ‘लोहपुरुष’ म्हणून सर्वत्र ओळख आहे. सदर्न पंजाब विरोधात त्यांनी ४ निर्धाव षटकं टाकून ४ बळी घेतले होते. त्यांचे संपूर्ण ...
भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस खास! ‘या’ फलंदाजाने ८७ वर्षांपूर्वी झळकावले होते पहिले शतक
भारतीय संघाचे माजी फलंदाज लाला अमरनाथ यांनी आजच्याच दिवशी (१७ डिसेंबर) ८७ वर्षांपूर्वी एक असा विक्रम केला होता, जो त्या मागील बऱ्याच महिन्यांपासून कोणीही ...
‘त्या’दिवशी कोणत्याही खेळाडूला आवडणार नाही अशा पद्धतीने बाद झाला विराट कोहली
सध्याच्या क्रिकेट वर्तुळात सर्वोत्तम फलंदाजांमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीचे नाव घेतले जाते. विराटने आत्तापर्यंत अनेकदा शानदार खेळी केल्या आहेत. त्याच्या नावावर तब्बल ७० शतकांची ...
गुळाचे व्यापारी असणाऱ्या कोल्हापूरच्या पाटलाचा मुलगा भारताकडून खेळला अवघा एकच सामना, पण…
इंग्लंडला जरी क्रिकेटचे माहेरघर समजले जात असते, तरीही क्रिकेटची सर्वाधिक वाढ आणि विस्तार झाला तो भारतीय उपखंडातच. त्यातही भारताचा विचार केल्यास मुंबई क्रिकेट असोसिएशनने ...
स्वार्थी राजकारणामुळे देशाने गमावलेला अस्सल हिरा.! ७० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळलेले एकमेव खेळाडू
मुंबई क्रिकेट असोशिएशनने आजवर जितके खेळाडू भारतीय क्रिकेट संघाला दिले आहेत, तितके क्वचितच इतर कुठल्या असोशिएशनने दिले असतील. अगदी सुरुवातीच्या काळात विजय हजारे, विजय ...
वयाची चाळीशी ओलांडली तरी कसोटी क्रिकेट खेळणारे ४ भारतीय दिग्गज
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणार्या खेळाडूंविषयी बोलताना इतर देशांच्या तुलनेत भारताचे नाव मागे आहे. इंग्लंडचे विल्फ्रेड रोड्स कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक काळ खेळले. वयाची ५२ ...
रणजी सामना खेळण्यापूर्वीच भारतीय संघात निवड झालेले दिलीप सरदेसाई
भारतीय क्रिकेटमध्ये अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी आपल्या सुंदर खेळाने चाहत्यांवर प्रभाव पाडला, परंतु या अनेकांपैकी अगदी काही जणांची नावे मात्र कायम क्रिकेट रसिकांच्या लक्षात ...
७३ वर्षांनी क्रिकेटमध्ये असा काही कारनामा झाला की सगळेच विचारात पडले
जवळजवळ ४ महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. साऊथँम्पटन येथे इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ८ जूलैपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात ...