Ranji Trophy
अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फलंदाज असूनही दुर्लक्षित राहिलेला मुंबईकर खेळाडू : रामनाथ पारकर
भारतीय क्रिकेटमधील आजवरचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण? असा प्रश्न विचारला गेला तर अनेक उत्तरे मिळतील. कोणी म्हणेल एकनाथ सोलकर हे भारताचे सर्वात्तम क्षेत्ररक्षक होते. कोणी म्हणेल....
अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला
भारतीय संघाने जेव्हापासून क्रिकेट खेळायला सुरवात केली, अगदी तेव्हापासून खऱ्या अर्थाने ‘वेगवान’ असलेल्या वेगवान गोलंदाजाची कमतरता भारतीय संघाला भासत राहिली आहे. भारतीय खेळपट्ट्या फिरकीला पूरक....
सोलापूरच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार रणजी सामने! क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची बातमी
महाराष्ट्रात पुणे, नागपूर आणि मुंबई येथे मोठ्या प्रमाणात स्थानिक क्रिकेट खेळले जातात. त्याचबरोबर नागपूर, मुंबई, पुणे या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे स्टेडियम असून तेथे जागतिक स्तरावरील....
भारतीय वंशाचे इंग्लंडचे मातब्बर क्रिकेटर, ज्यांच्या नावे सुरू झाली ‘रणजी ट्रॉफी स्पर्धा’, वाचा त्यांच्याबद्दल
भारतात क्रिकेटचे एक वेगळेच असे महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेपासून ते राष्ट्रीय स्तरावरील आणि प्रादेशिक स्पर्धांपर्यंत क्रिकेटचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. यातीलच भारतात खेळली जाणारी....
एकाच दिवशी एकाच फलंदाजाने क्रिकेटमध्ये केली होती दोन शतकं
भारतीय क्रिकेटचे पितामह म्हणून महाराजा रणजीतसिंग जी यांना ओळखले जाते. भारतामध्ये क्रिकेटला प्रसिद्ध करण्यामागे रणजीतसिंग जी यांचे मोठे योगदान आहे. इंग्लंडच्या संघाकडून खेळणारे पहिले भारतीय....
भारतीय संघाला मिळणार नवीन ‘युवराज’! धारदार गोलंदाजीबरोबरच विस्फोटक फलंदाजीतही माहीर
न्यूझीलंड अ संघ येत्या सप्टेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत अ आणि न्यूझीलंड अ या संघांमध्ये ३ चार दिवसीय सामने आणि ३ एकदिवसीय सामन्यांच्या....
काही लोक तुम्हाला ते भारतीय क्रिकेटपटू असल्याचे सांगतील, त्यांना विना ओळखपत्र आत सोडू नका
८० च्या दशकात भारतीय क्रिकेट खऱ्या अर्थाने बदलेले. १९८३ सालचा विश्वचषक भारताने जिंकला. १९८५ ला वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप जिंकली. १९८७ ला पहिल्यांदाच इंग्लंड बाहेर भारतीय....
मुंबईला मोठा झटका! तेंडूलकरनंतर आता ‘हा’ महत्वाचा खेळाडूही सोडणार संघ
काही दिवसांपूर्वीच भारताचा माजी दिग्गज फंलदाज सचिन तेंडूलकर याचा मुलगा अर्जून तेंडूलकर याने मुंबई रणजी संघ सोडण्याचा निर्णय घेतला. अशातचं आता मुंबईचा मधल्या फळीतील फलंदाज....
काय सांगता, तेंडुलकरने सोडली मुंबई! ‘या’ संघाकडून खेळणार नवीन हंगाम
नुकतेच भारताच्या स्थानिक क्रिकेटच्या स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर झाले आहेत. मानाच्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy), विजय हजारे ट्रॉफी यांचा त्यामध्ये समावेश आहे. अशातच एक धक्कादायक बाब....
भारतीय क्रिकेटच्या नव्या हंगामाचा या दिवशी फुटणार नारळ; मानाच्या स्पर्धेचे कमबॅक
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०२२-२३ साठीच्या देशांतर्गत हंगामातील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, २०२२-२३ चा भारतीय क्रिकेटचा देशांतर्गत हंगाम सप्टेंबर २०२२....
कसोटी क्रिकेटमुळे भारताचे दोन ‘रवी’ एकमेकांशी भिडले, वाचा काय आहे प्रकरण
क्रिकेट विश्वात रोज नवनवीन घटना घडत असतात. मागील काही वर्षापूर्वी कसोटी क्रिकेटचे भवितव्य धोक्यात आले होते. यामुळे काही खेळाडूंनी कसोटीला चांगलेच ट्रेंड करत त्याचे महत्व....
‘भारतातील क्रिकेटपटूंसाठी आनंदाती वार्ता!’ बीसीसीआय ‘या’ दिवशी करणार देशांतर्गत क्रिकेटचा शुभारंभ, असे असेल वेळापत्रक
बीसीसीआय सर्वोच्च परिषदेने गुरुवारी २०२२-२३ हंगामासाठी विविध पर्यायांवर चर्चा केली, बोर्ड अध्यक्ष सौरव गांगुली यांनी घोषित केले की २०२२-२३ मध्ये संपूर्ण देशांतर्गत हंगाम खेळला जाईल.....
तर ठरलं! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘या’ दोन महत्त्वाच्या स्पर्धांची वापसी; या तारखांना होणार सुरुवात
जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीनंतर भारतातील देशांतर्गत क्रिकेटला मोठा फटका बसला होता. अनेक नियमांची बंधने घालत आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू झाले होते. परंतु, बऱ्याच कालावधीनंतर देशांतर्गत क्रिकेटला....
आता बीसीसीआयचा कारभार सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश चालवणार, वाचा काय आहे प्रकरण
बीसीसीआयचे (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) दोन पद मागील एक वर्षापासून रिक्त पडले होते. नैतिकता आणि लोकपाल अधिकारी हे ते पद आहेत ज्यांच्यावर एक वर्षापासून कोणालाही....
विश्वचषक विजेत्या खेळाडूंनी ज्या मैदानावर घेतले क्रिकेटचे धडे, त्यालाच ठोकले ताळे
ज्या मैदानावर पृथ्वी शॉ, यशस्वी जयसवाल आणि शिवम दुबे सारखे खेळाडू घडले त्या मैदान आता कुलुपबंद झाले आहे. हे मैदान आहे मुंबईतील सांताक्रूजमधील एयर इंडिया....




















