Zaheer Abbas
स्वातंत्र्य दिन विशेष | देशांच्या सीमा ओलांडून ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारतीय महिलांशी थाटला संसार
भारत देशाच्या स्वातंत्र्याला मंगळवारी (15 ऑगस्ट 2023) 76 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या धूमधामीत साजरा होत आहे. या खास दिनी प्रत्येक ...
पाकिस्तानी अंपायरने चुकीचा निर्णय देऊन देखील ‘लिटल मास्टर’ने मोडला होता ब्रॅडमन यांचा विक्रम
भारत आणि पाकिस्तान या दोन देशात स्वातंत्र्यापासून कायम कटुता राहिली आहे. क्षेत्र कोणतेही असो दोघांतील तणाव कायम टोकाचाच. काश्मीर प्रश्न, दोन्ही देशांदरम्यान झालेली युद्ध ...
तब्बल १०८ शतके ठोकणाऱ्या ‘आशियाई ब्रॅडमन’ची प्रकृती नाजूक, आयसीयूमध्ये आहेत भरती
पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज झहीर अब्बास यांची तब्येत बिघडली असून त्यांना लंडनमधील एका रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अब्बास यांना ...
भारताविरुद्ध वनडेत सलग ३ शतके झळकविणारे फलंदाज, पाकिस्तानच्या २ खेळाडूंचाही समावेश
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकाविणे हे प्रत्येक फलंदाजासाठी खास असते. प्रत्येक शतकामागे सरावात घेतलेली अविश्रांत मेहनत लपलेली असते. अशावेळी सलग तीन शतके ठोकणे, हे कठोर ...
पंतप्रधानाच्या हत्येमुळे भारतीय संघाला सोडावा लागला पाकिस्तान दौरा अर्ध्यावर
३१ ऑक्टोबर हा दिवस भारताच्या इतिहासातील एक वाईट दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवसामागे एका भयान घटनेची पार्श्वभूमी आहे. १९८४ मध्ये ३१ ऑक्टोबर या ...
ऍशेस विजयासह २३ ऑगस्ट रोजी क्रिकेट विश्वात काय काय खास घडलं?
१. १९३८- इंग्लंडची सर्वात कसोटी धावसंख्या वेळेची मर्यादा नसलेल्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या कसोटी सामन्यात इंग्लंडचे कर्णधार वॉली हॅमंड यांनी इंग्लंडचा डाव ९०३-७ या ...
आनंदाची बातमी! जॅक्स कॅलीससह ‘या’ दोन दिग्गजांचा अखेर आयसीसी हाॅल ऑफ फेममध्ये समावेश
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक्स कॅलिस, पाकिस्तानचा महान फलंदाज जहीर अब्बास आणि ऑस्ट्रेलियाची माजी महिला कर्णधार लिसा स्थळेकर यांचा आज (२३ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय ...
बेटा, तू पहिल्या बॉलवर तेंडूलकरला क्लिन बोल्ड केलंय, जगातील सर्वात मोठा खेळाडू आहे तो
क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज असतात, तुफानी वेगवान गोलंदाज असतात, धोकादायक वेगवान गोलंदाज असतात आणि एकच शोएब अख्तर असतो.. ५० यार्डाचा लांबलचक रनअप, धिप्पाड शरीरयष्टी, खांद्यापर्यंत ...
जर भारत-पाकिस्तानचे विभाजन झाले नसते तर हे ५ क्रिकेटर असते टीम इंडियात
दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ब्रिटीशांनी भारत आणि पाकिस्तान असे दोन भाग केले. त्यानंतर दोन्ही देश एकमेकांचे शत्रू ...
भारतीय मुलींबरोबर लग्न करुन सुखी संसार थाटणारे ४ पाकिस्तानी क्रिकेटपटू
भारत आणि पाकिस्तान देशातील संबंध जास्त चांगले नाहीत. याचा पडसाद क्रिकेट मैदानावरही दिसून येतो. पण जरी दोन्ही देशातील संबंध चांगले नसतील, तरी अनेक क्रिकेटपटूंनी ...
भारतीय गोलंदाज मागायचे आमची माफी, आम्ही करायचो चांगली धुलाई
पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज जावेद मियाँदादने दावा केला आहे की, त्यांनी १९७८-७९च्या मालिकेत भारतीय संघाच्या गोलंदाजांविरुद्ध खूप धावा केल्या होत्या. त्यामुळे ते ...