आयसीसी विश्वचषक २०१९

रवी शास्त्री म्हणतात, विश्वचषकासाठी १६ जणांचा असायला हवा संघ

एप्रिल 18, 2019

सोमवारी(15एप्रिल) 2019 विश्वचषकासाठी 15 जणांच्या भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. पण भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ते 15 जणांऐवजी 16 जणांचा संघ....

रायडू, पंत, सैनी बरोबर विश्वचषकासाठी या दोघांनाही मिळाली राखीव खेळाडूंमध्ये संधी

एप्रिल 18, 2019

30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होणाऱ्या 2019 विश्वचषकासाठी सोमवारी(15 एप्रिल) 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर काल(17 एप्रिल) अंबाती रायडू, रिषभ पंत....

विश्वचषकासाठी संघात जागा न मिळालेल्या रायडू, पंतसाठी ही आहे आनंदाची बातमी

एप्रिल 17, 2019

2019 विश्वचषकासाठी सोमवारी(15 एप्रिल) 15 जणांच्या भारतीय संघाची निवड करण्यात आली. या संघात अंबाती रायडू आणि रिषभ पंतला मात्र स्थान मिळाले नाही. असे असले तरी....

एमएस धोनी असताना मी प्रथमोपचार पेटी सारखा आहे – दिनेश कार्तिक

एप्रिल 17, 2019

सोमवारी(15 एप्रिल) 2019 विश्वचषकासाठी 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या भारतीय संघात एमएस धोनीचा पर्यायी यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली. याबद्दल....

विश्वचषकासाठी संघात निवड न झाल्याने रायडूने ट्विटरवरुन दिली अशी प्रतिक्रिया

एप्रिल 17, 2019

सोमवारी(15 एप्रिल) बीसीसीआय निवड समीतीने 2019 विश्वचषकासाठी 15 खेळाडूंची भारतीय संघात निवड केली. भारताच्या या संघात अंबाती रायडू ऐवजी विजय शंकरला संधी मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य....

विश्वचषकात या भारतीय क्रिकेटपटूला गोलंदाजी करण्याची लसिथ मलिंगाला वाटते भीती

एप्रिल 16, 2019

मुंबई। सोमवारी(15 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना पार पडला. या सामन्यात हार्दिक पंड्याने शेवटच्या काही चेंडूत केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे....

हे चार गोलंदाज विश्वचषकासाठी भारतीय संघाला देणार नेटमध्ये सराव…

एप्रिल 16, 2019

सोमवारी(15 एप्रिल) 2019 विश्वचषकासाठी 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. या विश्वचषकाला 30 मेपासून सुरुवात होणार असून भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिका....

या विश्वचषकात धोनी-दिनेश कार्तिकमुळे होणार एक खास योगायोग

एप्रिल 16, 2019

सोमवारी(15 एप्रिल) मुंबईमध्ये भारतीय क्रिकेट निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी 2019 विश्वचषकासाठी 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे.....

…म्हणून रायडू ऐवजी विजय शंकरचा झाला विश्वचषकासाठी टीम इंडियात समावेश

एप्रिल 15, 2019

30 मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये 2019 आयसीसी विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे जेमतेम दीड महिना राहिलेल्या या स्पर्धेसाठी आज(15 एप्रिल) 15 जणांच्या भारतीय संघाची....

या कारणामुळे कार्तिकला मिळाली पंत ऐवजी विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी

एप्रिल 15, 2019

आज(15 एप्रिल) मुंबईमध्ये भारतीय क्रिकेट निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी 2019 विश्वचषकासाठी 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे.....

या दोन गोलंदाजांना अजूनही मिळू शकते विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी

एप्रिल 15, 2019

आज(15 एप्रिल) 2019 विश्वचषकासाठी 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. या विश्वचषकाला 30 मेपासून सुरुवात होणार असून भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिका....

२०१९ विश्वचषकासाठी निवड झालेल्या खेळाडूंची अशी आहे कामगिरी

एप्रिल 15, 2019

इंग्लंड आणि वेल्स येथे पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या आयसीसी विश्वचषकासाठी आज 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व विराट....

मोठी बातमी – २०१९ विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा

एप्रिल 15, 2019

मुंबई। 30 मे पासून सुरु होणाऱ्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेसाठी आज 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहली....

असे होणार आहेत टीम इंडियाचे २०१९ विश्वचषकाआधी सराव सामने

एप्रिल 9, 2019

आयसीसी वन-डे विश्वचषक 2019ला 30मेपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी प्रत्येक संघाला दोन सराव सामने खेळावे लागणार आहे. या सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीने काही महिन्यांपूर्वी जाहीर....

भारताकडून आज पदार्पण करणारा कोण आहे मयंक मार्कंडे…

फेब्रुवारी 24, 2019

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज पहिला टी20 सामना सुरु आहे. या सामन्यातून भारताकडून मयंक मार्कंडे या 21 वर्षीय युवा गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.....