दिल्ली कसोटी
अय्यरचे दिल्लीमध्ये होणार टीम इंडियात कमबॅक? ‘या’ खेळाडूचा पत्ता कट
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सध्या चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या नावाने खेळल्या जाणाऱ्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय....
नागपूर पाठोपाठ दिल्ली कसोटीआधीही स्मिथ आला गुडघ्यावर, तुम्हीही वाचा पिच रिपोर्ट
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सध्या चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या नावाने खेळल्या जाणाऱ्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय....
भारतीयांनो सावधान! दिल्ली काबीज करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने मायदेशातून बोलावला मर्फीसारखाच आणखी एक स्पिनर
भारतीय संघाने नागपूर येथे पार पडलेल्या पहिला कसोटी सामना अवघ्या 3 दिवसातच जिंकला. भारताने ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 132 धावांनी धूळ चारली. तसेच, मालिकेत 1-0ने....
माजी गोलंदाज म्हणतोय, डीआरएस आधी असतं तर कधीच १० विकेट्स घेतल्या असत्या
मुंबई । 1999 साली दिल्ली कसोटीत पाकिस्तानविरुद्ध खेळताना अनिल कुंबळे यांनी एका डावात दहा बळी घेण्याचा पराक्रम केला होता. त्यांच्या गोलंदाजीपुढे पाकिस्तानचा संघ चारी मुंडय़ा....
शेन वॉट्सनबरोबर झालेल्या ‘त्या’ वादाबद्दल १२ वर्षांनंतर गौतम गंभीरने केला मोठा खूलासा
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर मैदानावर नेहमी एक आक्रमक स्वभावाचा खेळाडू म्हणून ओळखला गेला. त्याचे अनेक प्रतिस्पर्धी क्रिकेटपटूंबरोबर मैदानात वाद झाले आहेत. यात शाहिद....
तिसरी कसोटी: खराब वातावरणाच्या तक्रारींमुळे रंगलेल्या दुसऱ्या दिवशी विराटचे द्विशतक तर दिवसाखेर श्रीलंका ३ बाद १३१ धावा !
दिल्ली। भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर श्रीलंकेने पहिल्या डावात ३ बाद १३१ धावा केल्या आहेत. तत्पूर्वी प्रदूषणामुळे येत....
दिल्ली प्रदूषणामुळे सामन्यात व्यत्यय, अखेर विराटने चिडून केला डाव घोषित !
दिल्ली। सध्या दिल्लीत असलेल्या प्रदूषणामुळे दिल्लीकरांना त्रास होत आहेच परंतु आज याच प्रदूषणामुळे भारत विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळात....








