बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 25
IND vs AUS: टीम इंडियाने गाबा कसोटीत सलामीची जोडी बदलावी? या दोन कारणांमुळे बदलाची शक्यता
दोन कसोटी सामन्यांनंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 आणखी मनोरंजक वळणावर पोहोचली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिला कसोटी सामना....
IND vs AUS: टीम इंडियाची चिंता वाढली, सरावादरम्यान स्टार खेळाडू जखमी!
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला शानदार सुरुवात झाली आहे. सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. टीम इंडियाने पर्थमध्ये खेळलेला....
“तुम्ही आराम करु शकत नाही… “, लाजिरवाण्या पराभवानंतर सुनील गावस्करांनी टीम इंडियाला सुनावलं
भारतीय क्रिकेट संघाने यंदाच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची सुरुवात पर्थमध्ये शानदार विजयाने केली. पण टीम इंडियाला ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. पिंक....
IND VS AUS; ट्रेव्हिस हेडचं अर्धशतक ऑस्ट्रेलिया 11 धावांनी आघाडीवर, टीम इंडिया अडचणीत!
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूने खेळवली जात आहे. सामन्याचा दुसरा दिवस सुरू झाला असून ज्यामधील पहिले सत्र संपले....
IND VS AUS; वॉशिंग्टनऐवजी अश्विनला संधी का मिळाली, सहाय्यक प्रशिक्षकानं सांगितली आतली गोष्ट
ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी भारताने तीन बदल केले आहेत. शुबमन गिल, रोहित आणि अश्विनचे पुनरागमन झाले आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अश्विनला संधी मिळाली आहे.....
IND vs AUS: ॲडलेड कसोटीत टीम इंडियाची अवस्था वाईट, पहिल्या सत्रात कांगारुंचा वरचढ
यंदाच्या बॉर्डर गावस्कर मालिकेतील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूने खेळवली जात आहे. या सामन्यात भारताची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली....
IND VS AUS; ॲडलेडची खेळपट्टी फलंदाजांची डोकेदुखी? सामन्यापूर्वी पाहा पिच रिपोर्ट!
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध यंदाच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची धमाकेदार सुरुवात केली. ज्यामध्ये पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने यजमाननांचा 295 धावांनी धुव्वा उडवला. आता या....
“त्यानं पाचव्या किंवा ….” , ॲडलेड कसोटीपूर्वी माजी प्रशिक्षकानं रोहित शर्माला दिला सल्ला
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना 06 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीच्या स्थितीवर प्रश्न कायम....
IND VS AUS; ॲडलेड कसोटीपू्र्वी फलंदाजी स्थितीच्या प्रश्नावर केएल राहुलचे धक्कादायक उत्तर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची दुसरी कसोटी 06 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवली जाणार आहे. या कसोटीपूर्वी टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.....
दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा सलामी करणार नाही! ॲडलेड सामन्यापूर्वी टीम इंडियाचा मोठा निर्णय?
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिकेला गेल्या आठवड्यात पर्थमध्ये सुरूवात झाली. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने शानदार प्रदर्शन....
गुलाबी चेंडूच्या सामन्यात रोहित शर्माची आकडेवारी फारच खराब, दुसऱ्या कसोटीत हिटमॅनची परिक्षा!
भारतीय कर्णधार रोहित शर्माला गुलाबी चेंडूने कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्याने आतापर्यंत तीन दिवस-रात्र कसोटी सामने खेळले आहेत. मात्र, अद्याप त्याच्या बॅटमधून एकही मोठी....
IND vs AUS: पर्थमध्ये टीम इंडियाने 1948 नंतर पहिल्यांदाच केला असा पराक्रम
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 ला पर्थमध्ये धमाकेदार सुरुवात झाली आहे. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी 17 विकेट्स पडल्या. प्रथम फलंदाजी करताना टीम....
IND vs AUS: भारताने ऑस्ट्रेलियाचा अहंकार मोडला, 1981 नंतर टीम इंडियाने कांगारूंना दाखवले वाईट दिवस
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या 150 धावांसमोर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात केवळ....
IND VS AUS; बुमराहचा पंजा, ऑस्ट्रेलिया 104 धावांवर सर्व बाद; भारताकडे 46 धावांची आघाडी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी भारताला 150 धावांत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाने अवघ्या 67 धावांत सात विकेट्स गमावल्या होत्या. तर आज....
IND VS AUS; कांगारुंचा दबदबा, पहिल्या डावात टीम इंडिया 150 धावांत गारद!
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना 150 धावा केल्या आहेत. कर्णधार जसप्रीत बुमराहने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय....

















