भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना

मॅच न खेळता भारताने केला विश्वविक्रम, सामनाच्या 200 दिवस आधीच सर्व तिकिटांची विक्री!

भारतीय क्रिकेट संघ सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये व्यस्त आहे. ज्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ बरोबरीत आहेत. या मालिकेतील शेवटचा पाचवा सामना 3 जानेवारीपासून सिडनी ...

कसोटी क्रिकेटचा थरार! भारताच्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर, 17 वर्षांचा वनवास संपेल का?

भारत आणि इंग्लंड यांच्यात पुढील वर्षी 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेच्या वेळापत्रकाची घोषणा आज (22 ऑगस्ट) करण्यात आली. मालिकेतील पहिला ...

अश्विन खरंच जान्हवी कपूरशी बोलत होता? आयपीएलआधी दिग्गजासोबत मोठा स्कॅम

रविचंद्रन अश्विन भारतीय संघासाठी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत महत्वाचा खेळाडू ठरला. त्याने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत सर्वाधिक 26 विकेट्स घेतल्या. सोबतच कसोटी कारकिर्दीतील आपला ...

Sarfaraz Khan

Sarfaraz Khan । 6 लाखाचे डायरेक्ट 15 लाख! भारतासाठी पदार्पण केल्यानंतर सोशल मीडियावर सरफराजची हवा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच संपली. भारताने मायदेशात खेळताना 4-1 अशा अंतराने मालिका नावावर केली. भारताच्या युवा खेळाडूंना या कसोटी ...

Yashasvi Jaiswal

केन विलियम्सनवर भारी पडला युवा यशस्वी जयस्वाल! आयसीसीकडून घेतली गेली दखल

यशस्वी जयस्वाल याने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गाजवली. उभय संघांतील ही कसोटी मालिका पाच सामन्यांची होती. यजमान भारतीय संघाने मालिकेत 4-1 असा विजय मिळवला. यशस्वी ...

Rohit-Sharma-Interview

Rohit Sharma । हिटमॅनच्या नेतृत्वावर उपस्थित केला प्रश्न, माजी दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचे मोठे विधान

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभव मिळाला. पण शेवटच्या चारही सामन्यांमध्ये यजमान संघाने इंग्लंडवरा पराभवाची ...

Yashasvi Jaiswal

धमाकेदार कसोटी प्रदर्शनानंतर जयस्वालच्या वनडे पदार्पणाची मागणी, दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया

यशश्वी जयस्वाल याने इंग्लंडविरुद्ध मायदेशातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. भारताने या मालिकेत 4-1 अशा फरकाने बाजी मारली. जयस्वालसह इतर भारतीय ...

Sarfaraz Khan Shoaib Bashir

IND vs ENG । ‘लवकर संपव…’, सरफराजला बर्फात फिरायची घाई, इंग्लिश खेळाडूला केलं स्लेज

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच संपली. भारतीय संघाने या कसोटी मालिकेत 4-1 अशा फरकाने विजय मिळवला. शेवटच्या चारही सामन्यांमध्ये भारताने ...

Nasser Hussain

“…म्हणून भारताविरुद्ध इंग्लंडचा पराभव झाला”, माजी दिग्गज कर्णधारानं स्पष्टच सांगितलं

भारतीय क्रिकेट संघानं विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत अशा अनेक बड्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार विजय मिळवला. हैदराबादमध्ये मालिकेतील पहिला सामना ...

विजय-पराजय सर्व समान, 92 वर्षात असं प्रथमच झालं! धरमशाला कसोटी जिंकून भारतानं रचला अनोखा इतिहास

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघानं पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. यासह भारतानं ...

टीम इंडियाचं ‘न्यू ब्रॅन्ड ऑफ क्रिकेट’, ‘या’ 6 खेळाडूंनी काढली ‘बॅझबॉल’ची हवा!

टीम इंडियानं इंग्लंडविरुद्ध धर्मशाला कसोटी सामना एक डाव आणि 64 धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघानं पाच सामन्यांची कसोटी मालिका 4-1 ने खिशात घातली. ...

Rahul Dravid, Ravichandran Ashwin and his Family

कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात अश्विनने केली विराटची बरोबरी! खास यादीत पटकावला दुसरा क्रमांक

रविचंद्रन अश्विन याने धरमशालेत आपला 100वा कसोटी सामना केळला. भारताने या सामन्यात एक डाव आणि 64 धावांनी जिंकला. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारताने ही ...

रोहित शर्मा लवकरच निवृत्ती घेणार? इंग्लंडविरुद्धच्या मालिका विजयानंतरचं वक्तव्य चर्चेत

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या 36 वर्षांचा असून तो 30 एप्रिल 2024 रोजी 37 वर्षांचा होईल. वयाच्या या टप्प्यावरही रोहित कर्णधार आणि ...

Rahul-Dravid-And-Rohit-Sharma

मालिका विजय केवळ रोहितमुळे! धरमशाला कसोटी जिंकल्यानंतर काय म्हणाला राहुल द्रविड

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 4-1 अशा अंतराने नावावर केली. मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित यजमान भारताला इंग्लंडकडून पराभव मिळाला होता. ...

Team India

IND vs ENG । बॅझबॉल क्रिकेट भारतात फेल! रोहितसेनेचा ऐतिहासिक विजय, अश्विन मॅच विनर

धरमशाला कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने विजय मिळवला. पाहुण्या इंग्लंडचे प्रदर्शन इतके सुमार दर्जाचे होते की, भारताला दुसऱ्यांदा फलंदाजी देखील करावी लागली नाही. एक ...

12323 Next