सुनील गावसकर
सचिन मैदानात होता; वानखेडेवर इतिहास घडत होता, तरीही जगात कुणालाच याची साधी खबरसुद्धा नव्हती…
कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने १९८३ चा क्रिकेट विश्वचषक जिंकला आणि संबंध भारत देशात क्रिकेटचे सोनेरी दिवस सुरू झाले. प्रत्येकाच्या तोंडी कपिल देव, सुनिल गावसकर,....
“रिषभ पंतला बेफिकिरी आणि निष्काळजीपणा यातील छोटा फरक कळला तर तो आणखी सातत्यपूर्ण कामगिरी करेल”
चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवार(५ फेब्रुवारी) पासून सुरु झाला आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर भारताने....
वानखेडे स्टेडियमवर ९ मार्चला सुनील गावसकर यांचा होणार खास सन्मान? कारणही आहे तसंच विशेष
सुनील गावसकर हे भारतीय क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक मानले जातात. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या खेळ्या केल्या. त्यामुळे ते अनेकांचे आदर्शही बनले. गावसकर यांनी 1971....
भारत-इंग्लंड कसोटी सामन्यांत केवळ ‘या’ दोन खेळाडूंनाच करता आली त्रिशतकी खेळी
चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ फेब्रुवारीपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईमध्ये तर शेवटचे दोन सामने अहमदाबाद....
गावसकर यांनी केला खुलासा, भारताच्या मालिका विजयानंतर ब्रायन लारा मला मिठी मारत म्हणाले…
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर – गावसकर मालिकेमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. यानंतर अनेकांनी भारताच्या विजयानंतर कौतुक केले आहे. यात....
सेफ हँड्स! भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेत सर्वाधिक झेल घेणारे ‘हे’ आहेत टॉप पाच खेळाडू
भारत विरुद्ध इंग्लंडच्या बहुचर्चित कसोटी मालिकेला येत्या ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावरील सामन्यापासून सुरुवात होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाण्याची चुरस वाढली असल्याने....
पुन्हा घुमणार ‘सचिन..सचिन’ चा आवाज; सुरू होणार ‘ही’ मोठी स्पर्धा
क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कोरोना महामारीमुळे २०२० मध्ये पूर्ण न होऊ शकलेली ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’ पुन्हा सुरू होणार आहे. भारताचे सर्वकालीन....
“अजिंक्य सोडून सर्वजण विजयाचं श्रेय घेतील; विजयाला अनेक बाप असतात तर पराभव हा अनाथ असतो”, पाहा कोण म्हणतंय
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकताच ब्रिस्बेन येथील कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत बॉर्डर -गावसकर मालिका 2-1 ने जिंकली आहे.....
…अन् नाईट वॉचमन म्हणून खेळलेल्या ‘त्याने’ शतकासह भारताला पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेत विजयी केलं
आजच्या काळात यष्टीरक्षक हा क्रिकेटमधील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. कारण, हे यष्टीरक्षक उत्तमरित्या फलंदाजी करत असतात. सलामीवीर म्हणून असो नाहीतर फिनिशर असो, या....
ऑस्ट्रेलियाला त्याच्याच देशात सर्वाधिकवेळा पराभूत करणारे ३ भारतीय कर्णधार
भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी(१९ जानेवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन येथील द गॅबा क्रिकेट स्टेडियमवर ३ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबरच ४ सामन्यांची कसोटी मालिका भारताने २-१ अशा फरकाने....
शतक हुकलं पण शुभमन गिलने ‘हा’ विक्रम करत गावसकरांनाही टाकले मागे
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील शेवटचा सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. या सामन्यातील पाचवा दिवस मंगळवारी....
असे दोन प्रसंग, जेव्हा भारतीय संघाने चौथ्या डावात यशस्वीरित्या पार केले 300 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या मालिकेतील चौथ्या व अत्यंत महत्त्वाच्या कसोटी सामन्यात, भारतीय संघाला पाचव्या दिवशी 328 धावांचे लक्ष पार करायचे आहे.....
“गावसकर यांच्या मताने आम्हाला तसूभरही फरक पडत नाही”, ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनचे विधान
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना सोमवारी सिडनीत पार पडला. हा सामना भारतीय संघाने अनिर्णीत राखला. त्यामुळे भारतीय संघाचे मोठ्या प्रमाणात....
“भारताविरुद्धची मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार बदलला तर मला आश्चर्य वाटणार नाही”
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या जात असलेल्या बॉर्डर गावसकर मालिकेतील तिसरा कसोटी सामना सोमवारी(11 जानेवारी) पार पडला. हा सामना भारतीय संघाच्या आर अश्विन आणि हनुमा....
ब्रिस्बेन कसोटी संदर्भात बीसीसीआयच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावसकर, म्हणाले…
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानचा चौथा कसोटी सामना 15 जानेवारी रोजी ब्रिस्बेन येथे होणार आहे. मात्र या सामन्यावर आता टांगती तलवार लटकत आहे. ब्रिस्बेन येथे कोरोना....





