अक्षर पटेलचे क्षेत्ररक्षण

“म्हणूनच मी त्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकलो नाही कारण अंतिम…”, अक्षर टी20 वर्ल्ड कप 2026च्या काही सामन्यांना मुकला

मार्च 7, 2026

भारताने आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या....