अनिल कुंबळे
या महिन्यात कसोटी इतिहासातील एक मोठा विक्रम होऊ शकतो, परंतू…
कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट घेणे म्हणजे एक मोठी कामगिरी असते. जर आपण ५०० कसोटी विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाहिलं तर आपल्याला केवळ ६ गोलंदाजांची नावे....
जेव्हा कोच व कर्णधार एकमेकांना भिडले, जाणून घ्या क्रिकेट इतिहासातील अशा ५ घटना
प्रशिक्षक आणि कर्णधार यांचे क्रिकेट मैदानावरील वाद होणे हे क्रिकेटमध्ये नवीन नाही. असे बरेच प्रसंग आजपर्यंत घडले आहेत. प्रत्येक प्रशिक्षकाची एक वेगळी शैली असते, तशी....
गांगुली म्हणतो, २०१९ विश्वचषकातील ३ क्रिकेटर २००३ विश्वचषकात मी भारताकडून खेळवले असते
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या काळापासून सध्याचा कर्णधार विराट कोहलीच्या काळापर्यंत अनेक प्रतिभावान खेळाडू भारतीय संघाला लाभले आहेत. त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना उत्तम....
चाळीशी पार केल्यावर करियरमध्ये पहिले वाहिले शतक झळकवणारा एकमेव फलंदाज, तर कुंबळेच्या नावावर
कसोटी क्रिकेटमध्ये शतकी खेळी करण्याची प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. अगदी गोलंदाजालाही या प्रकारात शतकी खेळी करावी असे वाटते. काही खेळाडू अगदी लहान वयात पदार्पण करतात....
चाळीशी पार केल्यावर करियरमध्ये पहिले वाहिले शतक झळकवणारा एकमेव फलंदाज, तर कुंबळेच्या नावावर
कसोटी क्रिकेटमध्ये शतकी खेळी करण्याची प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. अगदी गोलंदाजालाही या प्रकारात शतकी खेळी करावी असे वाटते. काही खेळाडू अगदी लहान वयात पदार्पण करतात....
सचिन, द्रविड, गांगुली नाही तर हरभजन म्हणतो हा आहे भारताचा सर्वात मोठा मॅचविनर खेळाडू
मुंबई । भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग आणि माजी खेळाडू अनिल कुंबळे ही भारताची सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाजीची जोडी आहे. या जोडगोळीने आपल्या फिरकीच्या गोलंदाजीच्या जोरावर....
टीम इंडियाशिवाय अजूनही दोन संघांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले २ क्रिकेटपटू
आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात खूप कमी असे क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी एकापेक्षा अधिक संघांकडून प्रतिनिधित्व केले आहे. भारताचे ९ क्रिकेटपटू आहेत ज्यांनी भारतीय संघाव्यतिरिक्त इतर संघाकडून आंतरराष्ट्रीय....
राशिद खान म्हणतो, ‘या’ भारतीय फिरकीपटूचा मी जबरा फॅन
मुंबई । अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान आपल्या कामगिरीने अनेकांना प्रभावित केले आहे. नव्या दमाच्या या खेळाडूने अनेक दिग्गजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढून संघाला विजय....
४ गोलंदाज- क्षेत्ररक्षकांच्या जोड्या, ज्यांनी एकत्र मिळून कसोटीत घेतल्यात ५० पेक्षा जास्त विकेट्स
क्रिकेटमध्ये जेव्हाही भागीदारीच्या विक्रमाची चर्चा केली जाते, तेव्हा त्यामध्ये कोणत्याही दोन फलंदाजांनी केलेल्या धावांच्या भागीदारीला प्राधान्य दिले जाते. तसेच दोन गोलंदाजांनी एकत्र मिळून घेतलेल्या विकेट्सची....
सलग ३ वनडे सामन्यात भोपळाही फोडता न आलेले ५ भारतीय महान क्रिकेटर
क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात शून्यावर बाद होणं, हे प्रत्येक खेळाडूंसाठी निराशाजनक गोष्ट असते. आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये सर्वात जास्त शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूबद्दल बोललं, तर श्रीलंकेच्या जयसूर्या(Sanath Jayasuriya)....
अनिल कुंबळेने त्याच्या मुलीसाठी दिला होता मोठा न्यायालयीन लढा
मुंबई । भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांची मुलगी आरुनी कुंबळे ही खूपच प्रसिद्ध आहे. आरुनी आणि कुंबळे यांच्यात खूप चांगली ‘बॉन्डिंग’ असल्याने कुणालाही....
टीम इंडियाच्या एकेवेळच्या ‘या’ ६ मजबूत खांबाबद्दलचे लक्ष्मणचे हे खास शब्द वाचलेत का?
मुंबई । भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण हा नेहमी सोशल मीडियावर चर्चेत राहतो. त्याच्या कारकीर्दीत त्याने अनेक ऐतिहासिक खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. 2000....
हे तीघे आहेत भारतीय गोलंदाज, पण फलंदाजी करताना कसोटीत केलंय खणखणीत शतक
कसोटी क्रिकेटची जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा सुरुवातीच्या दशकात वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांची दशहत असायची. स्वातंत्र्यानंतर भारतीय संघात सुनिल गावसकरांसारख्या दिग्गज फलंदाजांची भर पडली.....
१० विकेट कुंबळेने घेतल्या होत्या; परंतु संध्याकाळी समजलं की, द्रविड माणूस म्हणून कसा आहे?
‘१९९९’. हे ते वर्ष होते जेव्हा पाकिस्तान संघ भारत दौऱ्यावर आला होता. ९ वर्षांनंतर भारत-पाकिस्तान संघात मालिका होणार होती म्हणून दोन्ही देशांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी....





