जवागल श्रीनाथ
ताशी १५४.४ किमी वेगाने गोलंदाजी करणारा ‘तो’ भारतीय गोलंदाज म्हणून झाला लवकर निवृत्त
मुंबई । उंचा-पुरा, शांत स्वभावाचा, मोजकेच बोलणारा, ‘म्हैसूर एक्सप्रेस’ म्हणून प्रसिद्ध असणारा कर्नाटकचा वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने 13 वर्ष भारतीय क्रिकेटची सेवा केली. कपिल देव....
वनडेत ‘गोल्डन डक’वर सर्वाधिक वेळा बाद होतं नाही ‘त्या’ यादीत सामील होणारे १० क्रिकेटर
क्रिकेट म्हटलं की धावा, विकेट यांची चर्चा नेहमीच होत असते. खेळाडू कोणीही असो, कसाही असो त्याला शून्यावर बाद व्हायला नक्कीच आवडत नसते. पण अनेक क्रिकेटपटूंच्या....
गांगुलीने फोन करुनही ‘त्याने’ दिला होता खेळण्यास नकार; हे होते कारण
भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथने त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यातील काही कडवट आठवणींना उजाळा दिला आहे. त्याने सांगितले आहे की निवडकर्त्यांनी त्याला जबरदस्तीने विश्रांती घेण्यास....
पार्थिव म्हणतो; होय, मी भारताकडून ग्लेन मॅकॅग्राला खेळताना पाहिलंय
नवी दिल्ली । भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने भारतीय संघाच्या माजी दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथ यांची मनसोक्त प्रशंसा केली आहे. रेडिफ डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत....
टीम इंडियाच्या एकेवेळच्या ‘या’ ६ मजबूत खांबाबद्दलचे लक्ष्मणचे हे खास शब्द वाचलेत का?
मुंबई । भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण हा नेहमी सोशल मीडियावर चर्चेत राहतो. त्याच्या कारकीर्दीत त्याने अनेक ऐतिहासिक खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. 2000....
वनडे कारकिर्दीत १० पेक्षा जास्त वेळा शून्यावर बाद झालेले भारतीय क्रिकेटपटू, अव्वल क्रमांकावर आहे…
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक दशहत कोणत्या संघाची असेल, तर ती आहे भारतीय संघाची. भारताने १९८३ला कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिले वनडे विश्वचषक पटकावले. तर, एमएस धोनीच्या....
आयसीसीचा एक नियम, ज्याने बीसीसीआयला आले टेन्शन
कोरोना व्हायरसमुळे सध्या क्रिकेट क्षेत्र पूर्णपणे ठप्प पडले आहे. त्यामुळे भविष्यात क्रिकेटची सुरुवात झाल्यास होणाऱ्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) वेगवेगळ्या नियमांना लागू करण्याचा....
गौतम गंभीरने निवडली भारताची ऑल टाईम टेस्ट ११, धोनीबद्दल घेतला धक्कादायक निर्णय
भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याने त्याच्या सार्वकालिन भारतीय कसोटी संघाची निवड केली आहे. त्याने या संघात त्या खेळाडूंना स्थान दिले आहे, ज्यांना....
हे ५ खेळाडू संघात असले म्हणजे सामना टाय व्हायचे चान्सेस वाढलेच समजा
वनडे क्रिकेटमध्ये विजय, पराजय, अनिर्णित किंवा बरोबरीत असे सामन्याचे चार निकाल लागतात. विजयाला won, पराभवाला lost, अनिर्णितला No Result तर बरोबरीतला Tied असे इंग्रंजीत म्हणतात.....
टीम इंडियाची आजपर्यंतची वनडेतील ऑल टाईम ११
भारतीय संघाने आत्तापर्यंत वनडेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारताकडून वनडेत २३१ खेळाडू किमान १ तरी सामना खेळले आहेत. यातील अनेक खेळाडू आज क्रिकेटजगतात दिग्गज खेळाडू....
१९९०मध्ये आयपीएल झाली असती तर हे खेळाडू झाले असते मालामाल
८० आणि ९०च्या दशकातील भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, ते कलागुणांनी श्रीमंत होते, काहींची स्वत:ची खेळाची खास शैली होती. तसेच काहीजणांमध्ये तर मनोरंजन करून मैदानात....
आत्तापर्यंत या ८ भारतीयांनी घेतल्या आहेत प्रथम श्रेणी पदार्पणात हॅट्रिक
इंदोर। कालपासून(27 जानेवारी) रणजी ट्रॉफीच्या सातव्या फेरीचे सामने सुरु झाले आहेत. या फेरीत उत्तरप्रदेशचा सामना मध्यप्रदेश विरुद्ध होत आहे. या सामन्यात मध्यप्रदेशच्या रवी यादवने हॅट्रिक....
मोहम्मद शमीचा जबरदस्त विक्रम; कुंबळ, श्रीनाथची केली बरोबरी
बंगळुरु। आज(19 जानेवारी) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद....
“मी जर परदेशात विकेट्स घेऊ शकतो तर मी भारतात का नाही?”
कोलकाता। कालपासून (22 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात इडन गार्डन्स स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी सामन्याला(Day-Night Test) सुरुवात झाली आहे. या सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव....





