बॉर्डर-गावसकर ट्रॉफी
चेतन शर्मांनंतर कोण होणार भारताचा नवीन मुख्य निवडकर्ता? टीम इंडियाच्या माजी सलामीवीराचं नाव चर्चेत
भारतीय क्रिकेट संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत जबरदस्त सुरुवात केली आहे. भारताने पहिला सामना खिशात घालत मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना दिल्ली....
टेन्शन वाढलं! दिल्ली कसोटीत बलाढ्य संघाला झटका; चालू सामन्यातून दमदार खेळाडू होणार बाहेर? कारणही गंभीर
चार सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर रंगला आहे. शुक्रवारपासून (दि. 17 फेब्रुवारी) सुरू झालेल्या या सामन्यातही ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात....
जडेजा चमकला रे! ऑस्ट्रेलियाचा डाव सावरणाऱ्या ख्वाजाची विकेट घेताच बनला विक्रमवीर
शुक्रवारपासून (दि. 17 फेब्रुवारी) दिल्ली येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात भारतीय संघाचे अनेक खेळाडू चमकले. चेतेश्वर पुजारा याने....
अश्विनचा नादच खुळा! ऑस्ट्रेलियाच्या 3 विकेट्स घेताच नावावर मोठ्या विक्रमाची नोंद, बनला दुसराच भारतीय
भारतीय संघाचे खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्ली येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विक्रम रचताना दिसत आहेत. चेतेश्वर पुजारा याने 100 कसोटी सामने खेळण्याचा इतिहास रचला. यानंतर....
पुजाराचा शंभराव्या कसोटीबद्दल गावसकरांकडून खास सन्मान, व्हिडिओत दिसला भारतीय क्रिकेटचा इतिहास
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाऊल ठेवताच इतिहास रचला. पुजारा हा कसोटी कारकीर्दीतील 100वा कसोटी सामना खेळत आहे. पुजारा....
चेतेश्वर पुजाराचा 100व्या कसोटीत अनोखा रेकॉर्ड, बातमी वाचलीच पाहिजे
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्याला शुक्रवारपासून (दि. 17 फेब्रुवारी) दिल्ली येथे सुरुवात झाली. यापूर्वी....
आधी गौप्यस्फोट, नंतर आरोपांची सरबत्ती; अखेर राजीनामा देत चेतन शर्मांचा मोठा निर्णय
बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडे पाठवला असून त्यांनी तो स्वीकारला आहे.....
पहिल्या कसोटीनंतरच मावळला भारताचा ‘सूर्य’, आता परत टीम इंडियात येण्यासाठी पाहावी लागणार 12 वर्षे वाट?
दिल्ली येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. 1987पासून भारतीय संघाने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमच्या या मैदानावर एकही कसोटी सामना गमावला नाहीये.....
नाणेफेकीचा कौल जिंकत ऑस्ट्रेलिया करणार बॅटिंग, टीम इंडियात ‘या’ पठ्ठ्याचे पुनरागमन
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारी (दि. 17 फेब्रुवारी) दिल्ली येथे सुरुवात होणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही....
भारतीय वाघ दुखापतीतून सावरला, दिल्ली काबीज करण्यासाठी श्रेयस अय्यरचे टीम इंडियात पुनरागमन
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला 17 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. दिल्ली येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी....
बॉर्डर गावसकर ट्रॉफीविषयी मोठी अपडेट, धरमशालातील तिसरा कसोटी सामन रद्द!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसखर ट्रॉफी सध्या चांगलीच रंगात आहे. मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. भारताने हा सामना एक....
इकडं रोहितने शतक ठोकलं अन् तिकडं पत्नीने डायरेक्ट केली ‘ही’ मागणी; म्हणाली, ‘प्लीज माझ्यासाठी…’
भारतीय संघाने नागपूर कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवत मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतलेला, पण तो निर्णय भारतीय....
टीम इंडियाला झटका! दुसऱ्या कसोटीपूर्वीच बीसीसीआयने ‘या’ खेळाडूला काढलं संघाबाहेर, कारण घ्या जाणून
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटीतून मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीने क्रिकेटविश्वात खळबळ माजली आहे. उभय संघातील दुसऱ्या कसोटीपूर्वीच भारतीय संघाचा वेगवान....
भारतीयांनो सावधान! दिल्ली काबीज करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने मायदेशातून बोलावला मर्फीसारखाच आणखी एक स्पिनर
भारतीय संघाने नागपूर येथे पार पडलेल्या पहिला कसोटी सामना अवघ्या 3 दिवसातच जिंकला. भारताने ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 132 धावांनी धूळ चारली. तसेच, मालिकेत 1-0ने....
भारतासाठी धोक्याची घंटा! ऑस्ट्रेलियाने मायदेशाहून बोलावला हुकमी एक्का, कोण आहे तो?
भारतीय संघाने नागपूर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवत मालिकेत....




















