History
धर्मनिरपेक्षतेतून फुलला भारतीय क्रिकेटचा प्रवास; जाणून घ्या काय आहे इतिहास
भारतीय क्रीडाक्षेत्रातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या सकारात्मक भूमिकेबद्दल नजीब जंग यांच्या एका भावस्पर्शी लेखाने अनेक आठवणींना उजाळा दिला. 2006 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताच्या डर्बन ODI मध्ये....
वनडे क्रिकेटचे दिग्गज! एबी डिव्हिलियर्सने निवडले इतिहासातील टॉप 5 फलंदाज
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकदिवसीय स्वरूपाची सुरुवात 5 जानेवारी 1971 रोजी झाली. तेव्हापासून या फॉरमॅटमध्ये अनेक महान फलंदाज झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील पाच....
जेव्हा भारताने चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध मिळवलेला कसोटी इतिहासातील पहिला विजय, वाचा सविस्तर
भारतीय क्रिकेट संघाने कसोटी इतिहासातील पहिला सामना १९३२ साली खेळला. तेव्हापासून भारताला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला आहे. १९३२ सालानंतर भारताने अनेक सामने खेळले पण तब्बल....
तब्बल 28 वर्षांनंतर भारताला विश्वविजेता बनवणारे 11 नायक सध्या करतात तरी काय? घ्या जाणून
बरोबर 12 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (2 एप्रिल) भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेला पराभूत करत 28 वर्षांनंतर वनडे विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. 30 वर्षीय एमएस धोनीच्या....
हे माहितीये का? 2011 वर्ल्डकप फायमलमध्ये दोन वेळा झालेला टाॅस? संगकारा ठरलेला व्हिलन
आज (2 एप्रिल) बरोबर 12 वर्षे झाली, भारतीय संघाने तब्बल 28 वर्षांनी आयसीसीचा 50 षटकांचा विश्वचषक जिंकला होता. 30 वर्षीय एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली भारतीय....
अविस्मरणीय सामना! गंभीर, धोनी ठरले विजयाचे शिल्पकार; 2011 ला भारताने दुसऱ्यांदा जिंकला विश्वचषक
भारतीय क्रिकेट इतिहासात अनेक गौरवशाली क्षण आहे. त्यातीलच एक म्हणजे 2011 साली भारतीय संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जिंकलेला विश्वचषकाचा अंतिम सामना. हा विश्वचषक जिंकून आज....
टीम इंडियाने वानखेडेवर उंचावलेली ट्रॉफी आठवतेय? पाहा कशी तयार झाली होती विश्वचषकाची ही ट्रॉफी
क्रिकेटमध्ये विश्वचषक ही सर्वात मानाची स्पर्धा मानली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसी पुरुषांच्या ज्या तीन महत्त्वाच्या स्पर्धा आयोजीत करते त्यातील 50 षटकांचा क्रिकेट विश्वचषक....
ऑस्ट्रेलियाने १५ वर्षांनंतर केली इतिहासाची पुनरावृत्ती, श्रीलंकेवर केली १० गडी राखत मात
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या टी२० मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर आहे. या ३ टी२० सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर ७ जून रोजी खेळला गेला. या....
कसोटी क्रिकेट @१४५! इंग्लंडने खेळले हजारहून अधिक सामने, तर ‘अशी’ राहिली भारताची कामगिरी
बरोबर १४५ वर्षींपूर्वी १८७७ साली जगातील पहिला कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. हा सामना १५ ते १९ मार्च....
क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक चर्चा होणारी कसोटी मालिका अर्थातच ‘ऍशेस’
-ओंकार मानकामे क्रिकेटचे जनक म्हणजे इंग्लंड. एके काळी अर्ध्या पृथ्वीवर त्यांचे राज्य होते. साहजिकच जिकडे त्यांचे राज्य, तिकडे त्यांचे खेळ. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंडिज....















