ICC WTC Final
गाबा टेस्ट पावसामुळे रद्द झाली तर टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? ताजं समीकरण जाणून घ्या
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून गाबा येथे खेळला जात आहे. मात्र या सामन्यात....
कसोटी मालिका गमावल्यानंतरही रोहितला नाही डब्ल्यूटीसी फायनलची चिंता! दिली अशी प्रतिक्रिया
सर्व संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 मध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने असे वक्तव्य केले आहे की,....
ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर बिघडले भारताचे गणित! कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना गाठणे कठीणच
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना शुक्रवारी (3 मार्च) म्हणजेच कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी निकाली निघाला. इंदोरच्या होळकर स्टेडियवर खेळल्या गेलेल्या सामन्यात खेळपट्टी फिरकी....
‘या’ ठिकाणी खेळला जाणार कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना, आयसीसीने केली पुष्टी
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धे 2021-2023 च्या अंतिम सामन्याची तारीख निश्चित झाली. बुधवारी (8 फेब्रुवारी) आयसीसीने पुष्टी केली की कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 7....
इंंग्लंड विरुद्धच्या पराभवानेे भारताच्या टेस्ट चॅम्पियनशीपच्या अडचणी वाढल्या, वाचा काय आहे समीकरण
इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात झालेल्या एजबस्टन कसोटीमध्ये यजमान संघाने भारताचा ७ विकेट्सने पराभव केला आहे. यामुळे पाच सामन्यांची ही बहुप्रतिक्षीत कसोटी मालिका २-२ अशी....
अवघ्या ६ सामन्यात ८६१ धावा कुटत आला प्रकाशझोतात, आता इंग्लंडविरुद्ध असणार रोहितचा सलामी जोडीदार!
भारत विरुद्ध इंग्लंड या बलाढ्य संघामध्ये येत्या ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांचा थरार रंगणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला २० दिवसांची सुट्टी मिळाली....
“रिषभ पंतच्या रुपात भारताला मिळालाय सुपरस्टार, त्याला बदलू नका”
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने चांगले प्रदर्शन करत भारतीय संघाचा 8 गडी राखून पराभव केला होता. या सामन्यात न्यूझीलंड संघाने अप्रतिम गोलंदाजी....
कसोटी अजिंक्यपदमध्ये हॅट्रिक घेणारे गोलंदाज, अंतिम सामन्यात फ्लॉप ठरलेल्या बुमराहचाही समावेश
गेल्या काही वर्षांत प्रेक्षकांनी कसोटी क्रिकेटमध्ये एकाहून एक रोमांचक सामने पाहिले आहेत आणि त्यामागील सर्वात मोठे कारण गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी आहे. गोलंदाजांकडे या प्रकारात फलंदाजांना....
किवी खेळाडूचा संघाला घरचा आहेर; म्हणे, ‘१३९ धावा करायला इतका वेळ लागेल वाटले नव्हते’
पूर्ण दोन वर्षांच्या कालावधीनंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला गेला. हा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात झाला. न्यूझीलंड संघाने आपले वर्चस्व गाजवत भारतीय....
‘पुजारामुळे नॉन स्ट्राईकवरील फलंदाजाला बाद होण्याचा धोका’; पाहा कुणी केलंय हे वक्तव्य?
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भारतीय संघ पहिल्या डावात केवळ २१७ धावसंख्येवर सर्वबाद झाला आहे. भारतीय संघाची फलंदाजीची भिंत चेतेश्वर पुजारा पहिल्या डावात....
‘रहाणे स्वार्थी, आपलं अर्धशतक पूर्ण करण्याच्या नादात बाद झाला,’ दिग्गजाचे मोठे वक्तव्य
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना इंग्लंडमधील साउथॅम्प्टनमध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२० जून) न्यूझीलंड संघ सामन्यावर....
अवघ्या २२ धावांवर अष्टपैलू अश्विन तंबूत, पत्नीने चकित होत दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
पहिला दिवस पावसाचा खेळ पाहायला मिळाल्यानंतर अखेर शनिवारपासून (१९ जून, दुसरा दिवस) जागतिक कसोटी अजिंक्यपद सामन्याची सुरुवात झाली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात द रोज....
साउथम्पटनमधून आली आनंदाची बातमी, ऊन पडल्याने भारत-न्यूझीलंड महामुकाबला सुरू होण्याचे संकेत
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना साउथम्प्टन येथील एजेस बाउल मैदानावर रंगणार आहे. १८ जून रोजी....
‘किवींना बालपणीपासूनच स्विंग चेंडूची सवय, पण भारतीयांच तसं नाही,’ दिग्गज गोलंदाज चिंतेत
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. या सामन्याचा पहिला दिवस हा पावसामुळे रद्द करण्यात आला. अद्याप उभय संघांमध्ये नाणेफेकही....
पावसामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल? क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाने दिले उत्तर
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाने घोळ घातला आहे. पहिल्या दिवशी नाणेफेकही नाही झाली. अचानक झालेल्या पावसाने सर्व क्रिकेट चाहत्यांना उदास केले....




















