Wankhede

Anushka-Sharma-And-Virat-Kohli

विराटच्या 50व्या शतकावर उफाळून आलं अनुष्काचं प्रेम, फ्लाईंग किसचा व्हिडिओ होतोय व्हायरल

नोव्हेंबर 15, 2023

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याने त्याला संपूर्ण जग ‘रनमशीन’ का म्हणते, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेत विराट कोहली 50वे....

Shubman-Gill

World Cup Semi Final: चालू सामन्यात भारताला धक्का! शुबमन गिल मैदानातून बाहेर, काय घडलं?

नोव्हेंबर 15, 2023

मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना खेळला जात आहे. या सामन्यातून मोठी बातमी समोर येत आहे. चांगल्या लयीत....

Virat-Kohli-SEMI

वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ‘गंजते’ कोहलीची बॅट, 2011पासून करतोय ‘विराट’ संकटाचा सामना; आकडे भीतीदायक

नोव्हेंबर 14, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली याचाही समावेश आहे.  विराट या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी आहे.....

तब्बल 28 वर्षांनंतर भारताला विश्वविजेता बनवणारे 11 नायक सध्या करतात तरी काय? घ्या जाणून

एप्रिल 2, 2023

बरोबर 12 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (2 एप्रिल) भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेला पराभूत करत 28 वर्षांनंतर वनडे विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. 30 वर्षीय एमएस धोनीच्या....

हे माहितीये का? 2011 वर्ल्डकप फायमलमध्ये दोन वेळा झालेला टाॅस? संगकारा ठरलेला व्हिलन

एप्रिल 2, 2023

आज (2 एप्रिल) बरोबर 12 वर्षे झाली, भारतीय संघाने तब्बल 28 वर्षांनी आयसीसीचा 50 षटकांचा विश्वचषक जिंकला होता. 30 वर्षीय एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली भारतीय....

अविस्मरणीय सामना! गंभीर, धोनी ठरले विजयाचे शिल्पकार; 2011 ला भारताने दुसऱ्यांदा जिंकला विश्वचषक

एप्रिल 2, 2023

भारतीय क्रिकेट इतिहासात अनेक गौरवशाली क्षण आहे. त्यातीलच एक म्हणजे 2011 साली भारतीय संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जिंकलेला विश्वचषकाचा अंतिम सामना. हा विश्वचषक जिंकून आज....

तेव्हा सचिनच्या आईने पाहिला होता सचिन खेळलेला पहिला आंतरराष्ट्रीय सामना

मे 9, 2021

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटवर २४ वर्ष अधिराज्य गाजविणाऱ्या सचिनने क्रिकेटला अलविदा करुन जवळपास ७ वर्ष झाली. सचिनचा २००वा कसोटी सामना हा मुंबईमधील वानखेडे....

MS Dhoni and Yuvraj Singh

“धोनीच्या एका षटकाराने जर विश्वचषक जिंकून दिला असेल, तर युवराजने ६ जिंकलेत”, गंभीरची तिखट प्रतिक्रिया

एप्रिल 2, 2021

भारतीय संघासाठी २ एप्रिल हा दिवस खास आहे. १० वर्षांपूर्वी, २ एप्रिल २०११ रोजी भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला होता. विश्वचषक २०११....

Team India World Cup

आठवण – भारताच्या विश्वविजयाची

एप्रिल 2, 2021

-आदित्य गुंड  २०११ चा विश्वकरंडक झाला  तेव्हा मी अमेरिकेत होतो. भारत पाकिस्तान सामन्याच्या दिवशी आम्हाला सकाळी लेक्चर होते. त्या दिवशी वर्गातल्या ५-६ भारतीय मुलांपैकी फक्त एक....

“आम्ही २०११ चा विश्वचषक जिंकून कोणावर उपकार केले नाहीत”, गौतम गंभीरचे खळबळजनक भाष्य

एप्रिल 1, 2021

भारतीय क्रिकेटप्रमींसाठी २०११ विश्वचषक अविस्मरणीय ठरला आहे. हा विश्वचषक भारतीय संघाने जिंकला होता. या विजेतेपदाला यंदा २ एप्रिलला १० वर्षे पूर्ण होत आहे. हा विश्वचषक....

एकेवेळी केली टीम इंडियाची सेवा, आता सामन्याचे पासही मिळणे अवघड

मे 4, 2020

क्रिकेटचे अनेक वेडे चाहते आपण पाहिले आहे. क्रिकेटपटूंचे तर खास फॅन्स असतात, जे आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंसाठी मैदानात जात असतात. सचिन तेंडूलकर, विराट कोहली किंवा एमएस....

मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- १: मुंबईतील क्रिकेटचा इतिहास आणि मूलभूत जडणघडण

एप्रिल 25, 2020

-ओमकार मानकामे (omkar.mankame91@gmail.com) भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील जवळपास एक-तृतीयांश धावा ह्या मुंबईच्या फलंदाजांनी केलेल्या आहेत. आजपर्यंतच्या खेळल्या गेलेल्या ८४ रणजी ट्रॉफीजपैकी ४१ मुंबई क्रिकेटच्या ताब्यात....

मुंबई क्रिकेट सफरनामा भाग -४ सिंहासनाकडे वाटचाल…

एप्रिल 25, 2020

-ओमकार मानकामे १९३४च्या नव्याकोऱ्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात उत्तर भारत संघाविरुद्ध खेळत असताना दुसऱ्या डावात मुंबई संघाची अवस्था होती ७०/५. ४६ धावांची आघाडी असली तरीही....

मुंबई क्रिकेट सफरनामा भाग ३- मुंबई क्रिकेट कार्निवल- पंचरंगी स्पर्धा

एप्रिल 25, 2020

मागील भागात आपण १९४७ पर्यंतच्या मुंबई क्रिकेटची माहिती घेतली. पण पुढे जाण्याआधी मुंबईच्या प्रसिद्ध ‘पंचरंगी’ स्पर्धेबद्दल थोडं सांगावसं वाटतं. याच कारण म्हणजे या स्पर्धेने मुंबईच्या....

धोनीच्या त्या ऐतिहासिक षटकारावर गंभीरने साधला निशाना, केली जोरदार टीका

एप्रिल 2, 2020

भारताने दुसऱ्यांदा वनडे विश्वचषक जिंकून आज ९ वर्ष पुर्ण झाले. भारताने २०११पुर्वी १९८३ साली क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली हा विश्वचषक....

Next