मिस्बाह-उल-हक

‘धोनीने बदलला होता भारतीय क्रिकेटचा चेहरा,’ माजी पाकिस्तानी क्रिकेटरने केली धोनीची प्रशंसा

ऑगस्ट 17, 2020

भारतीय संघाचा ‘कॅप्टन कूल’ धोनीने सर्वांना आश्चर्यचकित करत शनिवारी (१५ ऑगस्ट) आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यानंतर आता सर्वच क्षेत्रांतून अनेक दिग्गजांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया....

ते ३ झेल, ज्यामुळे खऱ्या अर्थाने बदलला भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा

जुलै 1, 2020

क्रिकेटमध्ये ते तुम्ही ऐकले असेल बघा “Catches Win Matches.” म्हणजेच काय तर झेल घेतले तर सामने जिंकाल. आपणा सर्वांनाच माहित आहे, क्रिकेट म्हटलं की त्यातील....

टीम इंडियाकडून कसोटीत सर्वात वेगवान अर्धशतक करणारे २ धडाकेबाज फलंदाज

जून 16, 2020

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतकाची चर्चा करायची म्हटलं, तर तो जागितक विक्रम पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार मिस्बाह उल हकच्या नावावर आहे. त्याने २०१४मध्ये अबू धाबी....

वनडे कारकिर्दीत २०००पेक्षा जास्त धावा करुन एकही शतक करु न शकलेले ३ कर्णधार

मे 28, 2020

क्रिकेट इतिहासात सर्वात अगोदर कसोटी क्रिकेटची सुरुवात झाली. त्यानंतर वनडे क्रिकेटसारखा मर्यादित षटकांच्या वेगवान क्रिकेट प्रकार नावारुपाला आला. कदाचित, वनडेतील फलंदाजांच्या अफलातून चौकार-षटकारांसह फटाफट बनणाऱ्या....

…तर गोलंदाजांना मास्क लावून खेळवावे

मे 26, 2020

कोरोना व्हायरसने अनेक गोष्टींमध्ये बदल घडवून आणला आहे. यात क्रिकेट क्षेत्राचाही समावेश आहे. क्रिकेट पुन्हा रुळावर आणण्यासाठी आयसीसीने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्यात....

कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करणारे ४ फलंदाज

मे 22, 2020

कसोटी क्रिकेट हा सर्वात धीम्या गतीने खेळला जाणारा प्रकार समजला जातो. तसेच या क्रिकेट प्रकारात फलंदाजांच्या धैर्याची आणि संयमाची खऱ्या अर्थाने कसोटी लागते. पण असे....

कसोटीत अर्ध्यातासात अर्धशतक करणारे ५ फलंदाज

मे 22, 2020

कसोटी क्रिकेट हा क्रिकेट प्रकारातील सर्वात धीमा प्रकार मानला जातो.  प्रत्येक दिवशी साधारण ८ तासात ९० षटकांचा खेळ होतो. त्यामुळे प्रत्येक दिवशी फलंदाजांसमोर संयमी खेळ....

६०पेक्षा कमी चेंडूत कसोटीत तुफानी शतक करणारे ४ फलंदाज

मे 21, 2020

कसोटी क्रिकेट म्हटलं की नेहमीच फलंदाजांच्या संयमाची परिक्षा पाहिली जाते. एक कसोटी सामना ५ दिवसांचा होतो. प्रत्येक दिवशी साधारण ८ तासात ९० षटकांचा खेळ होतो.....

बंदी घातलेला क्रिकेटपटू म्हणतोय, मला भारताला जिंकून द्यायचाय २०२३चा विश्वचषक

मे 16, 2020

२ विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असणारा भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंतने भारतीय संघातील आपल्या पुनरागमनाबाबत मोठे विधान केले आहे. त्याने येत्या काळात त्याचा रोडमॅप कसा....

जोगिंदर शर्मा म्हणतो, या कारणामुळे मी घरीच जात नाही

एप्रिल 11, 2020

भारताचा माजी क्रिकेटपटू जोगिंदर शर्माने २००७ साली पाकिस्तानविरुद्ध झालेल्या टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात टाकलेल्या महत्त्वपूर्ण शेवटच्या षटकासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, आता त्याने एका वेगळ्या कारणामुळे....

२००७ विश्वचषकाचा हिरो थेट रस्त्यावर उतरुन लोकांना करतोय मदत

मार्च 25, 2020

कोरोना व्हायरसमुळे जगभरात सर्वकाही लाॅकडाऊन होत आहे. अगदी मोठे-मोठे खेळाडूही घरातच वेळ घालवत आहे. असे असले तरी एक माजी क्रिकेटर असा आहे जो सध्या थेट....

पाकिस्तानने प्रशिक्षकपदावरुन काढल्यानंतर आता मिकी आर्थर या संघाला करणार मार्गदर्शन

डिसेंबर 6, 2019

मिकी आर्थर यांची श्रीलंका क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांचा पहिला दौरा पाकिस्तानचा असेल. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीपर्यंत....

आशिया खंडाबाहेर कोहली ठरला सर्वात यशस्वी आशियाई कर्णधार

सप्टेंबर 3, 2019

सबिना पार्क, किंग्स्टन येथे वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने सोमवारी(2 सप्टेंबर) 257 धावांनी विजय मिळवला. हा विजय भारताचा कर्णधार....

असा मोठा पराक्रम करणारा विराट कोहली केवळ तिसराच भारतीय कर्णधार

ऑगस्ट 26, 2019

अँटिग्वा।भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयमवर पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने रविवारी(25 ऑगस्ट) 318 धावांनी विजय मिळवत कसोटी....

कर्णधार कोहलीने गांगुलीचा विक्रम मोडलाच पण मिस्बाह-उल-हकचाही विक्रम आहे धोक्यात

ऑगस्ट 26, 2019

अँटिग्वा। भारतीय संघाने काल(25 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात 318 धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा विजय भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठीही खास ठरला आहे.....