झहिर खान
बापरे! 2011 विश्वविजेत्या संघातील 16 पैकी केवळ दोन जण आजही खेळताय टीम इंडियाकडून क्रिकेट
भारतात झालेल्या 2011चा विश्वचषक दिग्गज कर्णधार एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला होता. हा वनडे विश्वचषक भारताने 28 वर्षांनंतर पुन्हा जिंकण्याचा इतिहास घडवला होता. त्यावेळी....
तब्बल 28 वर्षांनंतर भारताला विश्वविजेता बनवणारे 11 नायक सध्या करतात तरी काय? घ्या जाणून
बरोबर 12 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (2 एप्रिल) भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेला पराभूत करत 28 वर्षांनंतर वनडे विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. 30 वर्षीय एमएस धोनीच्या....
भारताच्या सर्वात यशस्वी ५ गोलंदांजामध्ये इशांतचा होऊ शकतो समावेश; फक्त ‘ही’ कामगिरी करण्याची गरज
भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने संपले असून तिसरा सामना हेडिंग्ले, लीड्स येथे....
‘…तर त्याने कधी-कधी असा पंगा घ्यायला हवा’, झहीर खानचा बुमराहला खास सल्ला
इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात १५१ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने ५ सामन्यांच्या कसोटी....
काय सांगता ! आपला झहीर खान होणार आमदार ?
आजपर्यंत अनेक क्रीडापटू राजकारणात उतरले आहेत. यात अनेक क्रिकेटपटूंचीही उदाहरणे आहेत. अगदी सचिन तेंडुलकरनेही खासदारकी सांभाळली आहे. आता भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानला आमदारकी....
आयपीएलमध्येही बोलू मराठीतच; झहीर खान बीडच्या ‘या’ खेळाडूला देतोय मराठीत गोलंदाजीचे धडे
खेळ कोणताही असो, त्यात खेळाडूचे आणि प्रशिक्षकाचा समन्वय चांगला असेल तर खेळाडूच्या कामगिरीत प्रगती झालेली दिसते. असाच समन्वय सध्या मुंबई इंडियन्सचा क्रिकेट संचालक झहिर खान....
२० वर्षांपुर्वी जेव्हा गोलंदाज झहिर खानने फलंदाजी करताना केली होती धुव्वादार कामिगिरी
भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहिर खानने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत गोलंदाजी करताना अनेकदा भारताच्या विजयांमध्ये मोलाचा वाटा उचलला आहे. त्याच्या नावावर काही विक्रमही आहेत. पण २०००....
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू
आज, १ मे महाराष्ट्र राज्याचा ६० वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने या लेखात वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ६ महाराष्ट्रीयन खेळाडूंचा आढावा घेण्यात आलेला आहे. वनडेमध्ये....
अर्जुन पुरस्काराने सन्मानित ५ महाराष्ट्रीयन क्रिकेटपटू
भारत सरकारकडून प्रत्येकवर्षी खेळामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार आत्तापर्यंत ५० हून अधिक क्रिकेटपटूंना मिळाला आहे. यात अनेक महाराष्ट्राच्या क्रिकेटपटूंचाही....
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू
भारतीय क्रिकेटमध्ये जसा महाराष्ट्रातील फलंदाजांचा मोठा वाटा आहे तसाच गोलंदाजांचाही आहे. महाराष्ट्रातील अनेक गोलंदाजांनी भारतीय संघाकडून खेळताना मोठी कामगिरी केली आहे. अशाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक....
आशिया ११कडून खेळलेले ५ महान भारतीय क्रिकेटर्स
जागतिक संघ, आशियाचा संघ किंवा आफ्रिकेचा संघ तयार करुन त्यांच्यात अनेक आंतरराष्ट्रीय सामने आजपर्यंत झाले आहेत. आशिया खंडातील भारत, पाकिस्तान, श्रीलंका व बांगलादेश अशा देशातून....
धोनीच्या त्या ऐतिहासिक षटकारावर गंभीरने साधला निशाना, केली जोरदार टीका
भारताने दुसऱ्यांदा वनडे विश्वचषक जिंकून आज ९ वर्ष पुर्ण झाले. भारताने २०११पुर्वी १९८३ साली क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली हा विश्वचषक....
पहिल्या कसोटीत टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडचा दणदणीत विजय
वेलिंग्टन।न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात बेसिन रिझर्व स्टेडियमवर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने आज(24 फेब्रुवारी) 10 विकेट्सने विजय मिळवला आहे. तसेच 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत....
काय सांगता पहिला कसोटी खेळण्यापूर्वी इशांत शर्मा केवळ ४ तास झोपला
शुक्रवारपासून (21 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात(NZ Vs IND) बेसिन रिझर्व स्टेडियमवर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात आज(23 फेब्रुवारी) तिसऱ्या....









