बांगलादेश विरुद्ध भारत कसोटी मालिका
बांगलादेशच्या फलंदाजावर निराश अश्विन! म्हणाला, ‘मला वाटले तू कोहली-विल्यमसनसारखा असणार मात्र…’
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात झालेला दुसरा कसोटी सामना अटतटीचा झाला. यामध्ये भारत जिंकला आणि दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. यानंतर भारताचा स्टार फिरकीपटू....
भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी! बांगलादेशच्या हेड कोचने दिला राजीनामा
बांगलादेशने घरच्या मैदानावर भारताला वनडे मालिकेत 2-1ने पराभूत केले, मात्र दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये 2-0 असे पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक रसेल....
भारताचे कसोटी स्टार आयसीसी क्रमवारीत चमकले, अय्यरने घेतली 10 स्थानांची झेप
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. जी मालिका भारताने केएल राहुल याच्या नेतृत्वाखाली 2-0 अशी जिंकली. यामधील दुसऱ्या कसोटीत सामनाविजयी....
‘भावा काहीतरी कर, पप्पी- किस घे…’, मोहम्मद कैफचा पुजाराला अजब सल्ला; मॅचविनरही खळखळून हसला
भारतीय क्रिकेट संघात असे अनेक खेळाडू आहे, जे त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखले जातात. या खेळाडूंमध्ये चेतेश्वर पुजारा याच्या नावाचाही समावेश होतो. भारतीय संघाकडून कसोटी खेळणारा....
आर अश्विनला संघसहकाऱ्यांकडून प्रॉब्लेम? ट्विटरवर केले सर्व क्लियर
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. ज्यामध्ये भारताने यजमानांना 2-0 असे पराभूत केले. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा अनुभवी अष्टपैलू आर....
भाऊ पेटलाय! रोहित लागोपाठ दोन दिवसांपासून नेटमध्ये गाळतोय घाम, श्रीलंकेविरुद्ध मिळणार का संधी?
भारताने नुकतेच बांगलादेश दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली. या मालिकेत भारत केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळला, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर....
श्रीलंकेच्या चाहत्याने अश्विनशी पंगा घेऊन केली मोठी चूक, फिरकी मास्टरने दिले जशास तसे उत्तर
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दुसऱ्या कसोटी सामना अटतटीचा झाला. जसजसे सामना पुढे जात होता तसतसे विजयाचे माप कधी भारताकडे तर कधी बांगलादेशकडे झुकत होते.....
विराटला ज्या प्रशिक्षकाने दिले फलंदाजीचे धडे, त्यानेच केली आगपाखड; म्हणाला, ‘हे अस्वीकार्य…’
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने 2022मध्ये दमदार पुनरागमन केले. त्याचा फॉर्म वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये परतला आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये अजूनही विराट....
पराभवानंतरही बांगलादेशी कर्णधार ऐटीतच! म्हणाला, ‘…तर सामन्याचा निकाल वेगळा असता’
वनडे मालिकेत विजय मिळवणाऱ्या बांगलादेश संघाला कसोटी मालिकेत पराभवाचा धक्का बसला. भारताने ढाका येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचा 3 विकेट्सने धुव्वा उडवला. या सामन्यात विजय....
अश्विनने भारतीय फलंदाजांच्या डिफेन्सवरच उपस्थित केले प्रश्नचिन्ह; म्हणाला, ‘त्यांना स्वत:च्या…’
भारतीय संघाने ढाका येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत शानदार विजय मिळवला. या विजयाचा हिरो आर अश्विन ठरला. त्याने महत्त्वाच्या क्षणी भारताचा डाव सांभाळला आणि श्रेयस....
‘विराट जेव्हा त्यांना भिडत होता तेव्हा मी…’, मोहम्मद सिराजची रिऍक्शन आली समोर
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला गेला. ढाकामध्ये झालेल्या या सामन्यात भारताने रविवारी (25 डिसेंबर) 3 विकेट्सने विजय मिळवला. हा सामना अनेक....
हा कसला ऍटिट्यूड! कुलदीपला दुसऱ्या कसोटीतून डच्चू देणारा कर्णधार म्हणाला, ‘मला पश्चाताप होत नाहीये…’
ढाका येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने बांगलादेशचा 3 विकेट्सने धुव्वा उडवला. भारताने या विजयासह मालिका 2-0ने आपल्या नावावर केली. भारताच्या विजयात श्रेयस अय्यर....
टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! ख्रिसमसच्या दिवशी कसोटी जिंकणारा भारत केवळ तिसराच संघ, उर्वरित दोन..
वर्ष 2022 संपायला आले आणि भारताने मालिका जिंकत इतिहास रचला आहे. रविवारी (25 डिसेंबर)भारताने बांगलादेशला दुसऱ्या कसोटी सामन्यात 3 विकेट्सने पराभूत केले. मीरपूरमध्ये खेळल्या गेलेल्या....
‘या’ दोन चुका भारताला पडल्या असत्या महागात, पण अय्यर- अश्विनच्या भागीदारीने टाकला पडदा; जाणून घ्याच
पहिल्या कसोटीपाठोपाठ दुसऱ्या कसोटीतही विजय मिळवण्यासाठी भारतीय खेळाडूंनी यशस्वी झुंज दिली. बांगलादेशने दुसऱ्या डावात दिलेल्या 145 धावांच्या आव्हानाचा पाटलाग करताना भारताच्या वरच्या फळीतील फलंदाज झटपट....
सेहवाग-कार्तिकही झाले अश्विनच्या बॅटींगचे फॅन, दोघांनी केल्या खास पोस्ट शेयर
बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने रविवारी (25 डिसेंबर) 3 विकेट्सने विजय मिळवला. ढाकामध्ये झालेल्या या सामन्यात भारताने आर अश्विन आणि....




















