भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात
फिरकीपटूंपुढे लोटांगण, 27 वर्षांपासूनची विजयी मालिका थांबली; श्रीलंकेविरुद्ध पराभवानंतर अनेक विक्रम मोडले
श्रीलंकेनं रविवारी (4 ऑगस्ट) दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा 32 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या पराभवासह भारतीय संघाचा श्रीलंकेविरुद्ध सलग....
यामुळे झाला पराभव, भारताच्या श्रीलंकेविरुद्ध लाजिरवाण्या पराभवामागची 3 प्रमुख कारणं
भारताविरुद्धच्या टी20 मालिकेत श्रीलंकेची कामगिरी खूपच खराब झाली होती. त्यानंतर एकदिवसीय मालिकेतही अशीच परिस्थिती असेल, अशी सर्वांची अपेक्षा होती, मात्र तसं झालं नाही. श्रीलंकेनं घरच्या परिस्थितीचा....
“आम्ही आता अशाच प्रकारे खेळू…”, भारताच्या जबरदस्त विजयानंतर कर्णधार सूर्याची मोठी प्रतिक्रिया
टीम इंडियानं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. भारतीय संघानं श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव करत मालिकेत 2-0 ने अजेय आघाडी मिळवली. या....
तो आला, त्याने मॅच जिंकून दिली; तरीही ड्रेसिंग रूममध्ये का खावा लागला ओरडा?, कुलदीपचा मोठा खुलासा
भारतीय संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तुफान फॉर्मात आहे. श्रीलंकेविरुद्ध आधी टी20 आणि आता वनडेतही भारताचे विजय सत्र सुरूच आहे. 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दोन सामने....
रोहितने दिली संधी, पण कुलदीपने भलत्याच खेळाडूचे गायले गुणगान; म्हणाला, ‘त्याने मला नेहमीच पाठिंबा दिला’
क्रिकेट विश्वात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे प्रतिभा असूनही त्यांना काही सामन्यातून बाहेर बसवले जाते. मात्र, जेव्हा ते पुनरागमन करतात, तेव्हा सर्वांची बोलती बंद केल्याशिवाय....
INDvsSL | श्रीलंकन संघावर मोठी नामुष्की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नकोसा विक्रम भारताने टाळला
गुरुवारी (12 जानेवारी) भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिका नावावर केली. तत्पूर्वी मालिकातील पहिल्या सामन्यात संघाला 67 धावांनी विजय मिळला....
पदार्पण केल्यापासून कुलदीप पडलाय सर्वांवर भारी! आकडेवारी चहल आणि बुमराहपेक्षाही जबरदस्त
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा वनडे सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात श्रीलंकन संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.....
‘दुखापतीनंतर लगेच इंटरनॅशनल क्रिकेट कशाला, आधी…’, नो- बॉलमुळे निशाण्यावर आलेल्या अर्शदीपवर भडकला गंभीर
गुरुवारी (दि. 05 जानेवारी) भारतीय संघाला पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर श्रीलंका संघाकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंका संघाने भारताला 16 धावांनी पराभूत करत मालिकेत पुनरागमन....
‘जरा इंग्लंडकडं बघा…’, भारताच्या टी20 क्रिकेट खेळण्याच्या पद्धतीवर भडकला दिनेश कार्तिक
भारतीय क्रिकेट संघाचा दुसरा टी20 सामना श्रीलंका संघाविरुद्ध पुणे येथील एमसीए क्रिकेट स्टेडिअमवर पार पडला. गुरुवारी (दि. 05 जानेवारी) पार पडलेल्या या सामन्यात श्रीलंका संघाने....
‘नो- बॉल हा गुन्हाच…’, टीम इंडियाने दुसरा टी20 गमावताच हार्दिक पंड्याचे मोठे भाष्य
पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम येथे गुरुवारी (दि. 05 जानेवारी) भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय....
पुण्यातही भारत-श्रीलंका यांच्यात पाहायला मिळणार काट्याची टक्कर! मागील सामन्यांचे निकालच धक्कादायक
भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात मालिकेतील दुसरा टी20 सामना गुरूवारी (5 जानेवारी) खेळला जाणार आहे. हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.....
आधीच संघातून बाहेर असणाऱ्या ‘या’ खेळाडूला चहलने डिवचले, व्हिडिओत कैद झाली घटना
भारतीय संघाचा विस्फोटक अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करताना दिसत आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने श्रीलंका संघाविरुद्धचा पहिला टी20 सामना जिंकून मालिकेत....
तब्बल 3 वर्षानंतर पुण्यात येतीये टीम इंडिया! भारत- श्रीलंका दुसऱ्या टी20 सामन्याबद्दल सर्वकाही घ्या जाणून
भारतीय क्रिकेट संघाने 2023 या नवीन वर्षाची सुरुवात एकदम दिमाखात केली आहे. 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने श्रीलंका संघाला पहिल्या सामन्यात पराभूत केले होते. तसेच,....
बंगळुरु कसोटीत टीम इंडियाचा ‘श्रेयस’ बनलेला ‘अय्यर’ सामनावीर; संपूर्ण मालिकेतील कामगिरी नजरेत भरणारी
भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा आणि शेवटचा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने २३८ धावांनी विजय मिळवला आणि....
Suranga Lakmal | अनेक वर्षे श्रीलंकेच्या गोलंदाजीची धूरा वाहणारा धुरंधर निवृत्त, भावूक व्हिडिओ व्हायरल
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सोमवारी (१४ मार्च) संपला. भारताने या सामन्यात २३८ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत श्रीलंका संघाला....




















