विराट कोहलीने केलेले वक्तव्य
“जर तुम्ही चांगले व्यक्ती असाल तर लोक जवळ करतील आणि..” वाचा असे का म्हणाला विराट कोहली
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा आयपीएल (IPL) स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal challengers Bangalore) संघाचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएल स्पर्धा सुरू झाली....
‘लीडर होण्यासाठी कर्णधार असणे गरजेचं नाही’, धोनीचे उदाहरण देत विराटचे मोठे भाष्य
भारतीय संघातील दिग्गज फलंदाज विराट कोहली याने (Virat Kohli) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेनंतर कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले होते. या निर्णयानंतर सर्वांना आश्चर्य वाटले होते. तसेच....
उशीरा सुचलेले शहाणपण! डीआरएस वादावर विराट म्हणतोय…
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (south africa vs India) या दोन्ही संघांमध्ये नुकतीच ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाला ७....
“तेरा वर्षांपासून बडबड सुरु आहे, तू मला शांत ठेवशील का?” विराट-एल्गर यांच्यात रंगला शाब्दिक वाद
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक कसोटी सामना....
‘जेव्हा मी कर्णधार झालो, तेव्हा ७ व्या क्रमांकावर होतो’, कोहलीने सांगितले टीम इंडियाच्या यशाचे रहस्य
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. पाठीच्या दुखापतीमुळे विराट कोहलीला (Virat Kohli) मालिकेतील....
“जग जसं पाहतं तसं मी स्वतःकडे कधीच पाहत नाही”, विराट कोहलीचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. तब्बल २ वर्ष उलटून गेले, तरीदेखील त्याला एकही शतक....
‘तो कोणत्याही परिस्थितीत गोलंदाजी अष्टपैलू म्हणून खेळण्यास योग्य’, विराटकडून ‘या’ क्रिकेटरला कौतुकाची थाप
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला....
‘दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचे ध्येय’, कर्णधार विराट कोहलीचा निर्धार
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या काही वर्षांत अप्रतिम कामगिरी केली आहे. मायदेशात असो किंवा परदेशात या संघाला मालिका जिंकण्यात यश....
बीसीसीआयमध्ये सुरू आहे राजकारण? विराट-गांगुलीच्या विरोधी वक्तव्यांनी चर्चेला उधाण
भारतीय संघ लवकरच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.....
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा होणार रद्द? वाचा विराटने बीसीसीआयकडे काय केली मागणी
सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. ही मालिका....
दुसऱ्या सामन्यापूर्वी वृद्धिमान साहाच्या फिटनेसबद्दल विराटचे मोठे वक्तव्य, साहाचा देखील खास मेसेज
भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (३ डिसेंबर) सुरू होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार....
“…त्यादिवशी मी क्रिकेटला रामराम करेल”; विराटने केला मोठा खुलासा
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर झाला आहे. भारतीय संघाला या स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तान....
“म्हणून नामिबियाविरूद्ध मी फलंदाजीला उतरलो नाही”; विराटने सांगितलेले कारण वाचून उर भरून येईल
सोमवारी (८ नोव्हेंबर) आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात भारत आणि नामिबिया हे दोन्ही संघ आमने सामने होते. हे....
जोरदार टीकेनंतर अखेर ‘विराटसेना’ने चाखली विजयाची चव, कर्णधार कोहली म्हणाला…
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. या स्पर्धेत विजयाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने....
न्यूझीलंडच्या चक्रव्यूहात अडकला भारत; दारुण पराभवानंतर कोहली म्हणाला, ‘ आता जोखीम घ्यावी लागेल’
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या सुरुवातीलाच भारतीय संघाचे आव्हान जवळजवळ संपुष्टात आले आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघाचा १० गडी राखून पराभव केला. तर....


















